Day: November 27, 2023
-
मुख्यपान

नौसेना दिनानीमित्त पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार…
पंतप्रधानांच्या या दौऱ्याबाबत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे. ते सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण…
Read More » -
महाराष्ट्र

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले धोके व इशारे खरे ठरू लागल्यामुळे संविधानाच्या समर्थकांनी संविधान विरोधकांना रोखण्यासाठी काम करावे लागेल….
आयु. एस. के. भंडारे (भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष) मुंबई -भारतीय संविधान निर्मितीचा आलेख व त्याची मान्यताच्या वेळी दि 25/11/1949…
Read More » -
चित्रपट

लवकरच रिलीज होणार “द ओरीजीन”
The Origin नावाचा हॊलिवुडी चित्रपट आठ डिसेंबर रोजी अमेरिकेतल्या निवडक चित्रगृहात प्रदर्शित होणार आहे. नंतर तो १९ जानेवारीला संपूर्ण जगभरात…
Read More » -
मराठवाडा

भाजप विरुद्ध शिंदे गटात संघर्ष “कोयणा धरणातील पाणी वाटपाचा प्रश्न”
सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील शेतीला वरदान ठरणार्या कोयना धरणाच्या पाण्यावरून राजकीय संघर्ष निर्माण झाला असून धरणात पुरेसे पाणी असताना सुरू झालेला…
Read More » -
देश

नळदुर्ग येथील सिद्धार्थ शिवाजी बनसोडे यांचे UPSC परिक्षेत घवघवीत यश
देशात ९६ वा क्रमांक पटकविला सर्वत्र अभिनंदन व कौतुकांचा वर्षाव नळदुर्ग दादासाहेब बनसोडे नळदुर्ग येथील फुले शाहु आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते…
Read More » -
मुख्यपान

जयभीम, जयसंविधान, जयभारत
आज पुणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आम्ही भारताचे लोक (आयोजक) तर्फे राज्यस्तरीय संविधान जागर परिषद (वर्षे…
Read More » -
मुख्यपान

“अनिल वैद्य माजी न्यायाधीश भीमयोद्धा पुरस्काराने सन्मानित”
२५ ऑक्टोबर २०२३ ला बौद्ध धम्म परिषद, संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे आयोजित बौद्ध धम्म परिषदेत माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांना…
Read More » -
क्रिकेट

फलंदाजांच्या कामगीरीमूळे भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात मिळवला विजय.
या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४४ धावांनी विजय मिळवण्यात आला असून पावसाचा अंदाज लक्षात घेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले.…
Read More » -
आर्थिक

संकटात सापडेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने केंद्र सरकारकडे केली 2600 कोटी रुपयांची मागणी
राज्यातील दुष्काळामूळे संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे २६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी परिस्थितीची तातडीने…
Read More » -
भारत

“अतिशुक्ष्म धूलिकणांमूळे वायू प्रदूषणात झाली वाढ त्यामूळे विविध व्याधींचा त्रास.”
जगातील ९२ टक्के लोकसंख्येला अतिसूक्ष्म धूलिकणांचा(पीएम२.५) त्रास होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या मर्यादेहून अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त आहे.…
Read More »









