राजकीय
-

या सर्वच भारतीय राजकारण्यांना जनतेने संविधाननिष्ठ बणून धडा शिकविलाच पाहिजे……..तेंव्हाच आम्ही आदर्श महापुरुषांची लेकरं ठरू. अन्यथा या राजकीय नेत्यांची नाजायज औलाद ठरू…
🥺……… 🥺 " जाती धर्माच्या कोरड्या अहंकारामुळे त्यातल्या त्यात आमच्या देशात *हिंदू धर्म* लोकसंख्येने सर्वात मोठा आहे ( जगात अल्पसंख्यांकच…
Read More » -

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा !
…अन्यथा SC, ST समूह सामाजिक न्याय, आदिवासी मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार – राजेंद्र पातोडे अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण…
Read More » -

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे.
एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. मतदार…
Read More » -

महिला आरक्षण : २०२९ च्या निवडणुकांसाठी आखलेले राजकीय गणित?
सप्टेंबर २०२३ : ऐतिहासिक पाऊल सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ – संविधान १०६ वी…
Read More » -

ग्रामपंचायत निवडणूक अपूर्णांकातील असंवैधानिक जागा मोजणी, निवडणूक आयोगाने टोलविला ग्राम विकास कडे चेंडू.
अकोला : ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील अपूर्णांकातील जागा मोजण्याच्या अन्यायकारक पद्धती नियम ७ आणि शून्य लोकसंख्या असलेल्या भागात लादल्या जाणाऱ्या असंवैधानिक…
Read More » -

महाराष्ट्रातील घराणेशाहीचा अभ्यासवर्ग—— मनोहर हुवाळे
घराणेशही या विषयावर अनेकदा बोलून झाल्यामुळे आता त्यांत नावीन्य राहिले नाही. खरे तर तो विषय आता दुर्लक्षित होतो आहे. फार…
Read More » -

गुणवंत मागासवर्गीय उमेदवारांच्या संधीवर घाला; राज्य सरकारचा ‘तो’ निर्णय म्हणजे संविधानाची पायमल्ली वंचित बहुजन युवा आघाडीचा संताप
गुणवंत मागासवर्गीय उमेदवारांच्या संधीवर घाला; राज्य सरकारचा ‘तो’ निर्णय म्हणजे संविधानाची पायमल्ली वंचित बहुजन युवा आघाडीचा संतापमुंबई: राज्य मंत्रिमंडळाने राखीव…
Read More » -

भारतीय लोकशाही एक दिवा स्वप्न ,,,,!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••ऍड अविनाश टी काले , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर ,, मो न 9960178213••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••स्वातंत्र्य पूर्व काळात देशात सामाजिक…
Read More » -

उपवर्गीकरण पूर्वग्रहदुषित हेतूने बौद्ध धर्मांतराला रोख लावण्यासाठी केलेले षडयंत्र आहे त्यामुळे महार (बौद्ध) – मातंग या भावा भावा मध्ये वाद न करता समजूतदारपणा दाखवावा लागेल-ॲड डॉ एस के भंडारे
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मात समानता नसल्यामुळे अस्पृश्य समाजाचे बौद्ध धम्मात धर्मांतर केले. त्यामध्ये महार समाजाने…
Read More » -

प्रति, मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
विषय :- अनुसुचित जाती या प्रवर्गातील आरक्षणाचे उपवर्गीकरण करणेबाबत. संदर्भ :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.सीबीसी-…
Read More »



