विचारपीठ
-

” धम्म.”
सांगुन गेले तथागत,मी मुक्तीदाता नाही,मार्गदाता आहे,दिला बोध धम्माचा, अष्टांगीकाचा, पंचशीलेचा,अन मार्ग दिला सत्शील,निरामय जीवनाचा,शांतीचा, अहिंसेचा,मानवतेचा,समानतेचा,तर्कतेचा, अन विज्ञानाचा.! धम्माने घेतला बाहुत,…
Read More » -

ग्रामपंचायत निवडणुकीत SC, ST, OBC आणि महिलांच्या आरक्षणाला छुपी कात्री!
शून्य लोकसंख्या असताना आरक्षण लादणे आणि अपूर्णांकाचे नियम असंवैधानिक; वंचित बहुजन युवा आघाडीचे राजेंद्र पातोडे आक्रमक, राज्य निवडणूक आयोगाकडे तीव्र…
Read More » -

बुद्धाच्या जागेवर काल्पनिक ब्रम्हाला प्रस्थापित करण्यात आले आहे.
स्तूपाचा जो केंद्रबिंदू असतो तेच विश्वाचे केंद्र असते. तिथूनचआऱ्याच्या रूपामध्ये स्तूपाचा गोलाकार अंडाकृती भाग बनविला जातो. तुपाच्या केंद्रामधून निघणारे आरे…
Read More » -

आर्थिक–शैक्षणिक स्वातंत्र्यानंतरही संघटनांची कमजोरी : दोष नेत्यांचा की समाजाचा?
समाज माध्यमातून साभार आज आंबेडकरी समाज उपाशी नाही. तो अनपढही नाही. घरं आहेत, नोकऱ्या आहेत, डिग्र्या आहेत, परदेशातून पैसे येतात,…
Read More » -

कार्यकारणभावाचा सिद्धांत आणि ईश्वरी संकल्पना
कार्यकारणभाव चा सिद्धांत असे सांगतो की,” जिथे कार्य आहे तिथे कारण आहे,म्हणजेच कारणाशिवाय कार्य नाही.”याचा अर्थ असा की,माणसाचे व्यक्तिगत जीवनात,सार्वजनिक…
Read More » -

उपवर्गीकरण हे दलितात दुही व आरक्षण संपवण्याचे षडयंत्र : विचारवंतांच्या ऑनलाइन चर्चासत्रातील सूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्व अस्पृश्य जातींना एकसंघ करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विविध परिषदेचे आयोजन केले. कारण सर्व अस्पृश्य जाती संघटित…
Read More » -

गुणवंत मागासवर्गीय उमेदवारांच्या संधीवर घाला; राज्य सरकारचा ‘तो’ निर्णय म्हणजे संविधानाची पायमल्ली वंचित बहुजन युवा आघाडीचा संताप
गुणवंत मागासवर्गीय उमेदवारांच्या संधीवर घाला; राज्य सरकारचा ‘तो’ निर्णय म्हणजे संविधानाची पायमल्ली वंचित बहुजन युवा आघाडीचा संतापमुंबई: राज्य मंत्रिमंडळाने राखीव…
Read More » -

भारतीय लोकशाही एक दिवा स्वप्न ,,,,!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••ऍड अविनाश टी काले , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर ,, मो न 9960178213••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••स्वातंत्र्य पूर्व काळात देशात सामाजिक…
Read More » -

महात्मा फुले : समतेच्या क्रांतीचे युगपुरुष द्विशताब्दी वर्षानिमित्त संशोधनात्मक लेख- डॉ.कुमार लोंढे मो.7020400150
भारतीय समाजाच्या इतिहासात शोषित-वंचित, शेतकरी-कष्टकरी, स्त्री आणि दलितांच्या मुक्तीसाठी ज्यांनी विचारांची मशाल पेटवली, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. समतेचा, शिक्षणाचा…
Read More » एकीकडे हनुमान चालीशे , दुसरीकडे विराट धर्म संमेलन , तिसरीकडे हिंदी कथावाचक धुमाकूळ घालायलेत.
हे प्रामुख्याने शहरी भागात आहे. मग ग्रामीण भागाला पण काहीतरी मॉडेल पाहिजे ना ? गावखेड्यात वेगळा खेळ सुरु केलेला आहे.…
Read More »







