सामाजिक / सांस्कृतिक
-

घरे गावठाण शेतजमिनी आणि महिलांचे मालकी अधिकार..- राजाराम पाटील.
कोणगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे गावठाण विस्तार विषयावर एका ग्राम सभेचे आयोजन दिनांक २७फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कोण गाव…
Read More » -

जगात दीर्घ काळ चाललेला स्वधर्म मंदिर प्रवेश लढा. “काळाराम मंदिर सत्याग्रह”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी मूल्यांसाठी दीर्घकाळ संघर्ष करीत, येथील जातीव्यवस्था, त्यातील शूद्रांना मानवतेचे हक्क नाकारणाऱ्या प्रथा, परंपरा, रुढी विरुद्ध तहहयात…
Read More » -

” ह्यात बदल कधी होणार?”
” ह्यात बदल कधी होणार?” मला तर ठेवलंय कायम,अडाणी भोळा,अक्षरशत्रू म्हणुन कायमचा खुळा,अंधश्रद्धेच्या भीतीने,केलंय मनाने लुळा,कोंबडे, बकरे, देऊन बळी,म्हणे संकटे,…
Read More » -

त्याग मूर्ती माता रमाई
आज आपण 7 फेब्रुवारी हा दिवस रमाई जयंती म्हणून साजरा करीत आहोत. तरी हा रमाईचा जन्मदिवस याआधी कोणत्याही लेखकाने आपल्या…
Read More » -

विवाहसंस्थेचे बदललेले वास्तव!
आधुनिक विवाहाला पगाराचे मोजमाप…. ( पैशाच्या तराजून विवाह तोलण्याची गल्लत आपण करत आहोत.) आजकाल अक्षरशः डोकेदुखी झालेल्या ‘विवाहा’ बद्दल दोन…
Read More » -

महाबोधी महाविहार प्रश्नात ;बाबासाहेब लक्ष घालणार होते !
🌻 प्रा रणजीत मेश्राम बुध्दगया महाबोधी महाविहाराचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांना कळला होता. प्रश्नातील धग समजली होती. ते त्यात लक्ष घालणार…
Read More » -

डॉ.प्रतिभा जाधव यांच्या ‘२००० नंतरच्या कवितेची आस्वादक समीक्षा’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
नाशिक- सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव यांच्या ‘२००० नंतरच्या कवितेची आस्वादक समीक्षा’ ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच कला, वाणिज्य व विज्ञान…
Read More » -

शील पालनाचे फायदे
१) शील म्हणजे मुक्तीच्या मार्गाचा आधार आहे. २) शील म्हणजे सर्व प्रकारच्या विकारांना नष्ट करणारे शस्त्र आहे. ३) मनुष्याच्या जीवनातील…
Read More » -

जातीवर आधारलेली वर्णव्यवस्था
** जातीवर आधारलेली वर्णव्यवस्था ही ईश्वरनिर्मित आहे, असे गोडवलकर गुरुजी यांनी 1जानेवारी 1969 ला नवाकाळ या मुंबईच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत…
Read More » -

भटके विमुक्त दिन सोहळा
( राहुल हंडोरे यांजकडून ) अंबरनाथ मध्ये साजरा होणार अंबरनाथ दि. 29 ऑगस्ट :ठाणे जिल्ह्यातील समस्त भटके विमुक्त जाती जमाती…
Read More »







