शेतीविषयक
-
शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध
शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध का… तुम्ही आम्ही गप्प का ?. नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग करण्याचे सरकारने आयोजिले आहे.…
Read More » -
शेतकऱ्यांनो ,डोळस व्हा!ज्ञानी व्हा!
शेतकरी अधिकतम अस्मानी पावसावर अवलंबून होता.आता बराच स्वावलंबी झाला आहे.धरण,कालवे,विहीर,इंधन पंप,बोर विहीर ,सबमर्शियल पंप या मुळे पावसावर अवलंबून राहाणे, विसंबून…
Read More » -
मुंबईत मोठ्या प्रमाणावर “नवीन” शेती कर्जाचे पीक…. !
॥आर्थिक अभ्यासवर्ग॥ २०२४-२५ या वर्षात बँकांच्या कर्जपुरवठा योजनेमध्ये सर्वाधिक कृषी कर्ज (एग्रीकल्चर क्रेडिट) मुंबईत दिले गेले आहे. मुंबईत दिले गेलेले…
Read More » -
राज्य सरकार आणि कृषी मंत्री असंवेदनशील आणि शेतकरी विरोधी, कोकाटेना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा – राजेंद्र पातोडे.
एकीकडे राज्य सरकारने नुकसान भरपाई मर्यादा तीन हेक्टर वरून दोन हेक्टर केली असून अवकाळी पावसाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्याचे नुकसानी बाबतहार्वेस्टिंग…
Read More » -
कृषि मंत्री कोकाटे शिक्षा प्रकरणी न्यायालयाने दिलेली स्थगिती नियमबाह्य आहे – राजेंद्र पातोडे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.त्या शिक्षेला…
Read More » -
माझा गुन्हा एकच होता !
मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं.…
Read More » -
वतनाची जमीन परत RE GRANT करून घेता येते व मिळवता येते .
महाराष्ट्रात अस एकही गाव नाही जिथे महार वतनाची जमीन नाही .ह्या जमिनी वतनात मिळाल्या कशा तर तर पूर्वी the bombay…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी… आग जलनी ही चाहिए!
19 जानेवारी 2025 लेखक : प्रकाश पोहरे, आज एक ज्येष्ठ शेतकरी आंदोलक शेतकऱ्यांसाठी प्राणांतिक बलिदान देण्यास सज्ज झाला आहे.शेतकऱ्यांच्या हिताचे…
Read More » -
डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
विशेष लेख क्र.32 दिनांक:- 27 डिसेंबर 2024 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसुचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान…
Read More » -
तुळजापूर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा-मधुकरराव चव्हाण
अनुदानामध्ये तुळजापूर तालुक्याचा समाविष्ठ व्हावा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी . नळदुर्गदादासाहेब बनसोडे धाराशिव जिल्हा महाराष्ट्र…
Read More »