शेतीविषयक
-

बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनाला बसत असून फळभाज्या त्याच बरोबर पालेभाज्यांच्या…
Read More » -

शेतकऱ्यांना आता 6 टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागणार
पीक कर्जासाठीच्या योजनेत सरकारने बदल केल्याने शेतक-यांचा हिरमोड झालाय… 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शेतक-यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक…
Read More » -

भावाअभावी चाळीत सडतोय कांदा; नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
केंद्र सरकारचे शेतीबाबत ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांच्या मालाची माती होत आहे. कांद्याचा भावाअभावी नेहमीच वांधा होत चालला आहे. कांदा हा…
Read More » -

“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”
महाराष्ट्रात भयंकर असा दुष्काळ पडला असून शेतकऱ्याच्या गाई जनावरांना खायला चारा नाही जिथे उपलब्ध आहेत ते 80 हजार रुपये एकराने…
Read More » -

शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्यासाठी पीक परिस्थितीची पुन्हा पडताळणी करा -धनंजय मुंडे यांचे आदेश
जिल्ह्यातील २०२२-२३ या वर्षातील केळी व इतर खरीप पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा…
Read More » -

मराठवाड्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर.
मराठवाड्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात जुन महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरीही ऑगस्ट…
Read More » -

‘स्ट्रीट लाईट’च्या प्रकाशाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात.
अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर जवळपास दोनशे फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना हानी होत आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या-अकोला नांदेड महामार्गावर…
Read More » -

टोमॅटोचे दर कोसळले,शेतकरी राजा नेहमीच कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाने अडचणीत.
महाराष्ट्रासह देशभरात जून जुलै महिन्यात टोमॅटोचे दर वाढलेले होते. काही शेतकऱ्यांना एका किलोमागं १५० ते ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. काही…
Read More » -

मागणी वाढल्यामुळे झेंडूच्या फुलांचे दर वधारले.
गणेश उत्सवामुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणेशोत्सवामुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्यामुळे झेंडूच्या फुलांच्या…
Read More » -

लातूरमध्ये संजय बनसोडेच्या घरापुढे छावा संघटनेची निदर्शने
राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारली आहे, त्यामुळं दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया गेली आहेत. मराठवाड्यातही…
Read More »









