विचारपीठ
-

बघुन घ्या बद्दल किती झाला
बबनराव मोरे पुर्वी लढाया होत होत्या राज्य जिंकण्यासाठी आता जाळपोळ होतं आहे खुर्ची मिळण्यासाठी !!१!! राजा शिवाजी महाराजाने बहिण माणली स्वराज्यासाठी आता सान बालीका कुमारीका महिलावर…
Read More » -

पुरोगाम्यांनो, पुरोगामीत्वाची अंडी घरातच उबवत बसा !
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006 जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव सर यांना माफी मागायला लावलेला व्हीडीओ काल पाहिला आणि डोळ्यात…
Read More » -

पत्रकार आंबेडकर
दत्ता गायकवाड मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासात वृत्तपत्राला महत्त्वाचे स्थान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकजागृतीसाठी ध्येयवादाने प्रेरित होऊन मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि…
Read More » -

बधुभाव, मैत्री, करूणा हे जीवन मुल्य मागे पडत आहे.
विनायकराव जामगडे मनुस्मृती नुसार वर्ण व्यवस्थेनुसार आदेश दिले आहे की जातीच्या उतरंडी प्रमाणे वागणूक करावी.ब्राम्हणजात सर्वांच्या वर ते जे सांगतील…
Read More » -

डॉ.बाबासाहेंबाचा २२ प्रतिज्ञा देण्या मागील उद्देश काय होता?
अशोक सवाई. आज ६८ वा धम्मचक्र प्रवर्तक दिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे दि. १४ आक्टोबर १९५६ रोजी बरोब्बर ६७ वर्षापूर्वी…
Read More » -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी खिन्न आणी उदास राहून रडत होते का ?….
पहिले कारण –ज्यांच्या हितार्थ डॉ,बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन वेचले आहे. त्यांच्यात त्यांनी तूम्ही कर्तबगार कसे बनाल ह्यासाठी अतोनात प्रयत्न केले. व…
Read More » -

मराठी – पाली भाषेला केंद्र शासनाकडून मिळालेला अभिजात दर्जा आणि ब्राह्मण्यीक क्षेत्रातील साहित्यिक आनंद…?
डॉ मिलिन्द जीवने ‘शाक्य’, नागपूर १७राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेलएक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ…
Read More » -

‘बुद्धं सरणं गच्छामि’ म्हणजे काय?
संजय आवटे ‘बुद्धं सरणं गच्छामि’ म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा, हाच त्याचा अर्थ.“कोणी काही सांगेल, म्हणून विश्वास ठेऊ…
Read More » -

अनंतात विलीन झालेल्या माझ्या आजोबाला पुरणपोळी पाठवण्याची पावर या बालक बामनाकडे कोठून आली?
सुरेश खोपडे पितृ पंधरवडा नुकताच संपल्याने ती घटना आठवली. घरी पितर होती . शाळेला बुट्टी मारली. चुलीभोवती घुटमाळताना पाहून खेकसून…
Read More » -

आज माझ्या घरून अन्न घे. मी वर्षानुवर्षे वाट पाहतो-चंद
बुद्धाचा शेवटचा दिवस, ज्या घरात त्याने अन्न घेतले ते घर एका गरीब लोहाराचे होते. त्याचे नाव चांद होते. त्या गरीब…
Read More »








