संपादकीय
-
ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचा छगन भुजबळ यांचा दावा…
ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घेऊन ओबीसींना आरक्षणाच्या बाहेर ढकलण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी…
Read More » -
राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक…
निवृत्त होणाऱ्या सदस्यांमधे राज्यातल्या प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, वंदना चव्हाण, अनिल देसाई, कुमार केतकर, या सहा सदस्यांचा समावेश…
Read More » -
सहकार विद्यापीठ स्थापन करावे असा नागरी बँकांच्या परिषदेत ठराव…
त्यावर उपाय म्हणून तसंच सहकाराला बळ देण्यासाठी सहकार विद्यापीठ स्थापन करावं, असा ठराव काल नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय नागरी बँक असोसिएशनच्या…
Read More » -
जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत अव्वल स्थानावर…
यात ३७ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४० कांस्य अशा एकूण १०९ पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू आणि हरियाणाचा क्रमांक आहे.…
Read More » -
बिहारमध्ये जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांची चौकशी….
लालू प्रसाद यादव आणि त्यांची मुलगी मिसा भारती चौकशीला सामोरे जाण्यासाठी आज ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. बिहारमध्ये जमिनीच्या मोबदल्यात नोकरी…
Read More » -
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ…
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्यानं नार्वेकर यांनी ३ आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी १५…
Read More » -
हरित हायड्रोजनसह विविध प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी पावणेतीन लाख कोटींची गुंतवणूक…
यामुळं ६३ हजार युवकांना रोजगार मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली. हरित हायड्रोजनसह विविध प्रकारच्या ऊर्जा…
Read More » -
भगवान बुद्धांची शिकवण भाग ४७….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – १) तथागत बुध्द जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद भिक्खूंचा असे.२) कोणत्याही एका विषयावर तथागतांचे म्हणणे…
Read More » -
देशातील उच्च शिक्षण संस्थाशी संबंधित बदलांना धर्मेंद्र प्रधान यांची मान्यता…
प्रस्तावित बदलांसाठी शिक्षण मंत्रालयानं इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर २०२२ मध्ये समिती स्थापन केली होती. केंद्रीय…
Read More » -
भारत- इंग्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या ४२० धावा…
या सामन्यात इंग्लंडनं २३० धावांची आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज हैदराबाद इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या…
Read More »