क्रिकेट
-
महिला क्रिकेटमध्ये वीस षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
विजयासाठी १४२ धावा करताना शेफाली वर्मानं नाबाद ६४ आणि स्मृती मंधानानं चोपन्न धावा केल्या. नवी मुंबईत काल झालेल्या २० षटकांच्या…
Read More » -
ICC कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिप क्रमवारीमध्ये भारत पुन्हा पहिल्या स्थानी
दक्षिण आफ्रिकेला कालच्या कसोटीत पराभूत केल्यानंतर भारताला हे स्थान मिळाले आहे. ICC कसोटी क्रिकेट चॅम्पियनशिप क्रमवारी भारत पुन्हा पहिल्या स्थानी…
Read More » -
केपटाऊन कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून विजय…
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 6 बळी घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 153 धावा करून 98 धावांची घेतली होती. दक्षिण आफ्रिकेचा…
Read More » -
भारत VS ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये वीस षटकांचा पहिला सामना नवी मुंबईत…
तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नवी मुंबईत डी.वाय.पाटील क्रीडा संकुलात संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. पुढचे सामने सात…
Read More » -
केपटाऊन कसोटीत पहिल्या दिवशी तेवीस गडी बाद…
दोन्ही संघांचा पहिला डाव संपून यजमान संघाच्या दुसऱ्या डावात 3 गडी बाद बासष्ठ धावा झाल्या आहे. सामन्याचे सुकाणू भारताच्या हातात…
Read More » -
भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय…
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना सध्या वानखेडे मैदानावर सुरू.…
Read More » -
एक दिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारताने दिलेले २८३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ४७ व्या षटकात ४ गडी गमावून साध्य केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या…
Read More » -
भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य
पूजा वस्त्राकरने नाबाद 62 धावांचे योगदान दिले. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली…
Read More » -
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत
शतक ठोकून अजूनही खेळत डीन अल्गरच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत.…
Read More » -
भारत ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय…
मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेर जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.महिलांच्या क्रिकेटमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया पन्नास षटकांच्या मालिकेला…
Read More »