
भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 6 बळी घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 153 धावा करून 98 धावांची घेतली होती. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या 55 धावांमध्ये गुंडाळण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताने काल यजमान संघावर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवल्यानं मालिका 1- 1 अशा बरोबरीत संपली. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावांमध्ये आटोपला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत