क्रिकेटभारतमनोरंजनमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसंपादकीय
भारत VS ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये वीस षटकांचा पहिला सामना नवी मुंबईत…

तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नवी मुंबईत डी.वाय.पाटील क्रीडा संकुलात संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. पुढचे सामने सात आणि नऊ जानेवारीला होणार आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून वीस षटकांच्या सामन्यांची मालिका सुरू होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत