शेतीविषयक
-
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं ? औरंगाबाद खंडपीठाचा शासकीय यंत्रणांना सवाल.
छत्रपती संभाजी नगर : देशात सध्या लोकसभा 2024 चे वातावरण चालू आहे परंतु या गोंधळात लोकांच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचे प्रश्न…
Read More » -
विदर्भाचे काश्मीर; मराठवाड्यातील शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान.
विदर्भ: मंगळवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह गारपिटीने मराठवाडा, विदर्भाला तडाखा दिला. महाराष्ट्रातील इतर भागात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी…
Read More » -
मराठवाड्यात केवळ तीन महिन्यांत २१३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन- वर्षभरात 1088 आत्महत्या.
छत्रपती संभाजीनगर : राज्य व केंद्र शासनाने वारंवार विविध उपाययोजना करून ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. शासनाच्या या योजनांमध्ये…
Read More » -
१६-१७ मार्च ला विदर्भात पावसाची शक्यता.
गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हवामानात होणारे चढ-उतार पाहता राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली…
Read More » -
शेतकऱ्यांच्या तात्काळ मदतीसाठी निधी वितरणास राज्य शासनाची मंजुरी..
गारपीठ, अवकाळी पाऊस अशा संकटांनी त्रस्त असलेल्या बळीराजाला राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे. डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या…
Read More » -
शेतकरी बांधव पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत..
दिल्ली : शेतीमालाला किमान आधारभूत किंमत हमी देण्याचा कायदा तात्काळ लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज दिल्ली येथे आंदोलन…
Read More » -
अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा त्रस्त..
बुलढाणा जिल्ह्यात खामगाव व इतर ठिकाणी काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू कांद्यासह इतर बागायती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान…
Read More » -
उसाच्या मळीवर येत्या गुरुवारपासून ५० टक्के निर्यातशुल्क !
उसाच्या मळीचा वापर मद्यार्क उत्पादनासाठी होतो. मळीची देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि पेट्रोलमधे इथेनॉल मिश्रणासाठीचे उद्दिष्ट गाठणे या हेतूने हा निर्णय…
Read More » -
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या अंमलबजावणीचे कृषीमंत्र्यांचे निर्देश
काल मुंबईत कृषी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी…
Read More » -
पारस येथील शेतक-यांची जमीन औष्णिक विद्युत साठी अधिग्रहित केली असून सौर ऊर्जा प्रकल्प फसवणूक करणारा असल्याने हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही – सुजात आंबेडकर.
पारस येथील शेतकऱ्याची ११०.९१ हेक्टर शेतजमीन शेती २०११ मध्ये नवीन विस्तारित औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी अधिग्रहित केली होती. त्या जागेवर अद्यापही…
Read More »