सामाजिक / सांस्कृतिक
-

आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी..
सोमवार दिनांक 19.2.2024 रोजी भारतीय बौद्ध महासभेचे तुळजापूर शहर अध्यक्ष अप्सराताई कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्हा संस्कार सचिव…
Read More » -

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनछत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक समस्यांवर मात करून तसेच विभिन्न जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या राज्यभिषेकापूर्वी आणि…
Read More » -

उर्जावान तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज अंगिकारण्यास शिकवणे ही काळाची गरज..
धाराशिव : समता नगर नळदुर्ग रोड तुळजापूर येथील शहर वासियांच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण
भाग ६९सद्धम्म म्हणजे काय? जेव्हा धम्म ‘करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे’ असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते धम्माला सद्धम्मरुप…
Read More » -

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ सोलापूर शिवजयंती साजरी
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने शिवजयंती निमित्त रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म महोत्सव सोहळा निमित्त पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन
बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारस-पत्रकार उमेश सुरवसे उमेश सुरवसेधाराशिव दि.१९(प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथे स्वराज्य रक्षक बहुजनाचे…
Read More » -

शिवजयंतीची तारीख संशोधकांनी निश्चित केल्यामुळे शिवजयंती तारखेप्रमाणेच साजरी करावी.
रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन वद्य…
Read More » -

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तुळजापूर च्या वतीने समता सैनिक दल शिबिर संपन्न..
रविवार दिनांक 18/2/2024 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तुळजापूर च्या वतीने मौजे केशेगाव येथे आयु. रामेश्वर चंदनशिवे – तुळजापूर…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन..
महाराष्ट्र राज्याचे वैभव, सर्व जाती धर्माच्या बुद्धीजीवी व्यक्तींचे आदर्श, रयतेचे राज्य निर्माण करून अतिशय उज्वल व उत्तम प्रकारे चालवणारे, समता…
Read More » -

महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महामंडळाना 305 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध महामंडळांसाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा…
Read More »









