सामाजिक / सांस्कृतिक
-

अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यात भारतीय दुसऱ्या क्रमांकावर – ‘यूएस नॅचरलायझेशन पॉलिसी’ चा अहवाल.
पाच ट्रिलियन ची अर्थव्यवस्था, विश्वगुरु पदाचा प्रवास, संविधान बदलून हिंदू राष्ट्र बनविणे या सर्व युक्त्या वापरून ही लोक भारत सोडून…
Read More » -

नायब सुभेदार दिगंबर बनसोडे यांनी दिली बुद्ध विहाराला डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट
सर्वत्र होतय कौतुक व अभिनंदन नळदुर्गदादासाहेब बनसोडे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व विश्ववंदनीय महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित…
Read More » -

मंगळसूत्र आता I.N.D.I.A साठी सत्तेचे सूत्र
नोटाबंदीच्या काळात मंगळसूत्रांची विक्री झाली. -लॉकडाऊनमध्ये मंगळसूत्रांची विक्री झाली. -ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी मंगळसूत्रांची विक्री करण्यात आली. -बेरोजगारीशी लढण्यासाठी मंगळसूत्रांची विक्री…
Read More » -

नांदेड मध्ये उच्च शिक्षित तरुणाने EVM मशीन फोडले; लोकशाही वाचविण्यासाठी धाडसी कृत्य केल्याची चर्चा ?
नांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रात एका तरुणाने कुऱ्हाडीच्या तुंब्याने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली…
Read More » -

आज लोकसभा 2024 च्या दुसऱ्या टप्प्याच मतदान; देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात होणार मतदान
आज देशभरात दुसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. देशात 88 तर राज्यात 8 मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण 12 राज्यात आज…
Read More » -

नरेंद्र मोदी यांना 6 वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी – दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली : जबाबदार पदावर असतानाही धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे, देवा धर्माच्या नावाने मते मागणे, पूजा स्थळाच्या…
Read More » -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर विद्यापीठ कॅम्पसमध्ये चर्चा केल्यामुळे दलित शिक्षकांवर कारवाई !
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने असे सुचवले आहे की डॉ. आंबेडकर स्टडी सर्कलमुळे (जे दोन वर्षांपूर्वी सुरू झाले…
Read More » -

संविधान बदलून पुन्हा गळ्यात मडके आणि पाठीला खराटा येऊ नये यासाठी डॉ बाबासाहेब यांनी सांगितल्यानुसार तुमची पवित्र मते विकू नका, ती सत्कारणी लावा ! – एस के भंडारे
सांगली – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 20/4/1938 रोजी इस्लामपूर येथे तुमची पवित्र मते विकू नका, सत्कारयी लावा असे अस्पृश्य व…
Read More » -

“जर सरकार भारतातील बहुजनाला ‘गुलामी’ करायला भाग पाडणार असेल तर आपण सरकार ‘बदलायला’ शिकले पाहिजे ! आयु. विजय बनसोडे
या सरकार बदलाच्या प्रक्रियेत राज्यातील विद्वानांनी बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे ! आपल्या देशामध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये सरकारने हिंदुत्वाच्या नावावर जो…
Read More » -

आमचे मत वंचितलाच..✌️
आमचे मत वाया गेले तरी चालेल पण आम्ही तर आमचे मत वंचित बहुजन आघाडीलाच देणार कारण दुसरे आहेच कोण? .आमची…
Read More »









