Day: February 21, 2024
-
आरोग्यविषयक
बुलडाणा, नंदुरबार, हिंगोलीत जवळपास ७०० जणांना “आमटी भगर” च्या प्रसादातून विषबाधा..
राज्यात बुलडाणा, नंदुरबार, हिंगोली या तीन जिल्ह्यात जवळपास सातशे जणांना धार्मिक कार्यक्रमा मध्ये भगर, भाकर आणि आमटी चा प्रसाद खाऊन…
Read More » -
दिन विशेष
छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने..
छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गुणवेशिष्ट्याबद्दल बोलत असताना आपण शालेय जीवनापासून त्यांच्याबद्दल…
Read More » -
महाराष्ट्र
तू जीवंत आहेस का?
तू जीवंत आहेस का?नवे कायदे आलेआदेश धडकलेहताशपणे पाहतोसडोके नाही भडकलेतोंड झाले मुकेबहीरे झाले कानधष्टपुष्ट शरीर तुझेनुसताच मारतोस ताणसंघर्ष करण्यासाठी, तू…
Read More » -
महाराष्ट्र
आरटीई’तील जाचक बदल विद्यार्थी आणि पालकांचे शैक्षणिक स्वातंत्र्य नष्ट करणारे – उमेश चव्हाण
पुणे – एक किलोमीटर अंतराच्या आत जर सरकारी शाळा असेल तर विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये ‘आरटीई’साठी प्रवेश घेता येणार नाही, अशा…
Read More » -
प.महाराष्ट्र
तेलवाडी पैठण दलित मुलीवरील बलात्कार प्रकरण :
निशब्द आहे, तिला मी बघितलं अन् जाग्यावर बसलो…आज पीडित कुटुंबाला भेट दिली. अतिशय निरागस 13वर्षीय मुलीवर निरागस मुलीवर पाशवी अत्याचार…
Read More » -
महाराष्ट्र
घटकंचुकी
शनवारवाड्यात घटकंचुकीचे खेळ चालायचे. घटकंचुकी म्हणजे, अनेक गुलाम स्रियांच्या चोळ्या एका घागरीत जमा केल्या जायच्या. बाजीरावाच्या किंवा त्याच्या सरदारांच्या हाताला…
Read More » -
देश
देश वाचवायची फक्त एकच संधी!•••
विश्वास ठेवा अगर ठेवू नका; पण हा देश तुमच्या हातातून गेल्यासारखा आहे. आता शेवटची फक्त एक संधी २०२४ ला मिळणार…
Read More » -
मराठवाडा
“शालेय जीवनापासून आपल्या पाल्यास शिस्त लावण्यासाठी पालकाची आणि शाळेची भूमिका महत्वाची ! “डॉ. लेफ्टनंट कर्नल मधुकर कांबळे.
बीड : सोमवार 19.2.2024. शालेय जीवनापासुन आपल्या पाल्यांना शिस्त लावण्यासाठी पालक आणि शाळेची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज…
Read More » -
महाराष्ट्र
भिक्खुंनी गावोगावी फिरून धम्म प्रसार करावा-डॉ. भीमराव य. आंबेडकर
भिक्खु आणि वरिष्ठ पदाधिकारी यांची छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कार्यशाळा संपन्न मुंबई (दि. 19/2/2024) तथागत भगवान बुध्दाच्या सद्धम्माचा प्रचार…
Read More » -
मराठवाडा
बौद्धांच्या न्याय हक्क आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी समता सैनिक दलाची गरज – राजश्रीताई कदम
तुळजापूर तालुक्यातील केशेगावात समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न नळदुर्गदादासाहेब बनसोडे समता सैनिक दलाचा सैनिक म्हणजे निडर योद्धा असावा समाजातील…
Read More »