Month: February 2024
-
महाराष्ट्र

मुंबई कोस्टल रोड लवकरच सुरू होणार?
मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) एका टप्प्याचे उद्घाटन येत्या १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
Read More » -
मराठवाडा

लोकशाही सशक्त राहण्यासाठी चौथ्या स्तंभाचा भक्कमपणा अत्यावश्यक .. – गिरीश कुबेर
छत्रपती संभाजीनगर : सकस विचारांच्या परंपरेतूनच सुदृढ लोकशाही अस्तित्वात येते. लोकशाहीपुढील आव्हाने, धोके दाखवणे हे जागृत प्रसार माध्यमांचे आद्य कर्तव्य…
Read More » -
देश

राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाची पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याने राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करण्यात…
Read More » -
महाराष्ट्र

मराठा आरक्षण संदर्भातील सर्वेक्षण अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारला सादर
मुंबई : आज येथे मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्र राज्य…
Read More » -
धमचक्र प्रवर्तन दिन विषेशांक

आगळीवेगळी आणि स्वतःचे वेगळेपण सातत्याने जपणारी बौद्ध धम्म परिषद….
पाहीलेल्या अनेक बौद्ध धम्म परिषदा पैकी लक्षात रहावी अशी नियोजनबद्द, आखीव- रेखीव आणि धम्म सांगणारी अशी दोन दिवसाची बौद्ध धम्म…
Read More » -
महाराष्ट्र

-
भारत

जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस उपोषणमागे घेण्याची मुख्यमंत्रीची विनंती
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू हाेते. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगेंची…
Read More » -
महाराष्ट्र

२० फेब्रुवारी रोजी…विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा,
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी…
Read More » -
महाराष्ट्र

जिजाऊ सभागृहाचे दुरावस्था विरोधात ‘वंचित’चे आंदोलना मुळे सभागृहाचे दिड कोटीं निधीतून नूतनीकरण होणार.
राजेंद्र पातोडेप्रदेश प्रवक्तावंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अकोला : शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या…
Read More » -
मनोरंजन

२६ जानेवारी१९५० ला भारतीय संविधान लागू झाल्यावर विज्ञानयुग सुरू झाले सायन्स आणि टेक्नॉलॉजी मुळे खालील गोष्टी कायमच्याच बंद झाल्या
1. देवाचं स्वर्गातुन येणं जाणं बंद झालं 2. देवाच पृथ्वीवर जन्म घेणं बंद झालं 3. समुद्रावर नागाचा कब्जा होणं आणि…
Read More »








