निवडणूक रणसंग्राम 2024
-
मुंबई महापालिकेचे इलेक्शन बॅलेटवर नाहीझाले तर ……….107 हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाईल .
महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीbmcचे, इलेक्शन ईव्हीएमने.. जिंकून गुजरार्थ्यांचाकब्जजाहोईल. ………… लोकसभा आणि विधानसभेची मत प्रक्रिया बॅलेट ऐवजी ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने करण्यासाठी 80…
Read More » -
सरकार जनतेवर EVM लादण्यात धन्यता का मानीत आहे ?…
बहुजन बांधवांनो ,मनुवादी मीडिया कडून जाणीवपूर्वक EVM चा मुद्दा संपला आहे असा खोटारडा प्रचार प्रसार करण्यात येत आहे पण वस्तुस्थिती…
Read More » -
भाजप आणि निवडणूक आयोग जेवढं झाकायला जाणार,तितका त्यांचा नागडेपणा बाहेर येणार…..
समाज माध्यमातून साभार हरयाणा विधानसभा निवडणूक 2024 झाल्यानंतर तेथील एका वकिलांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात मागणी केली होती की…
Read More » -
EVM वरील असंतोष दाबण्यासाठी केलेले षडयंत्र लक्षात घ्या बहुजनांनो
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात फक्त महाराष्ट्रातच जनजागृती मोर्चे कसे निघाले? कारण महाराष्ट्रातील EVM विरोधातील असंतोष दुसरीकडे वळवायचा होता. त्याच…
Read More » -
पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरंजामशाहीने डोके वर काढले..?
काल परवा महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. काही वर्षे आधी एकमेकांवर तुटून पडणारे… एकमेकांचे राजीनामे मागणारे.. चेहरे आता मंत्रीमंडळात दिसत आहेत.यालाच…
Read More » -
केंद्रीय निवडणुक आयोग घाबरलं
B Tech, IIT Delhi, कॉम्पुटर सायन्सफिल्ड मध्ये 34 वर्ष अनुभव असलेल्या‘राईट टू रिकॉल पार्टी’ राष्ट्रीय अध्यक्ष चिमनभाई मेहता यांनी केंद्रीय…
Read More » -
राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी कामाचे नाहीत.
राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी कामाचे नाहीत.महाराष्ट्र विधानसभा निवडणुक नोव्हेंबर २०२४ ला पार पडली.त्यात अनुसूचित जातीचे २९ उमेदवार आणि अनुसूचित…
Read More » -
रिपब्लिकन बोळवण आणि आतून पोखरणे
जोगेंद्र सरदारे बसपा व वंचितची बौद्धांनी साथ सोडली आहे,ही बाब २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट झाली.त्यांचा एकही उमेदवार निवडून…
Read More » -
कॉंग्रेस पक्ष संपला तरच तिसरा बहूजनवादी पर्याय ऊभा राहतोय.
कॉंग्रेस हा पक्ष सेक्युलर विचारांचा आहे, असे समजणा-या लोकांनी लवकर भ्रमातून बाहेर पडावे. भ्रमातून या अर्थाने म्हटले की ५५-६० वर्षे…
Read More » -
देशातल्या निवडणुका एवढ्या भ्रष्ट झाल्या?
तब्बल 8000000000 आठशे कोटींपेक्षा जास्त रक्कम म्हणजे आठ अब्ज रुपये निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी दरम्यान पकडले आहेत? हे अर्थातच…
Read More »