दिन विशेष
-

पेन्शन विरोधी “ काळ्या कायद्याची जाहीर होळी “
समाज माध्यमातून साभार करण्या करिता वयोवृद्ध पेन्शनधारक , कुटुंब पेन्शन धारक , सर्व केंद्र सरकारी अधिकारी , कर्मचारी, सर्व शासकीय…
Read More » -

कुणाल कामराची कमाल…!
जागर महाराष्ट्राने कुणाल कामरा याची काॅमेडी एक राजकीय विडंबन म्हणून स्वीकारली पाहिजे. धुव्र राठी सारखा तरुण जर्मनीत बसून युट्यूबवर तपशीलवार…
Read More » -

नळदुर्गच्या मुर्टा शिवारात बिबट्याची दहशत बिबट्या जेर बंद का होत नाही
एका गरीब शेतकऱ्याच्या तब्बल १० शेळ्यांचे नरडी फोडली वन विभागाचे चक्क दुर्लक्ष नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्गच्या मुर्टा शिवारात बिबट्याचा धुमाकुळ घातला…
Read More » -

चैत्र पौर्णिमा बौद्धांनी कशी साजरी करावी ?
दिपक धुंदाळेबुलडाणा8668680173● ● चैत्र पौर्णिमा (चित्तमासो) चैत्र प्रतिपदेस म्हणजे गुढ पाडव्याच्या दिवशी कोणाही बौद्ध बांधवांनी गुढ्या उभारू नयेत. या दिवशी…
Read More » -

३१ मार्च १९९० भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च किताब घोषित केला.
३१ मार्च १९९० भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च किताब घोषित केला. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -

निळी टोपी व निळ्या दुपटयाचा दुरुपयोग
मानवाला पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली जात असे त्या समाजात परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जन जागृतीची मशाल प्रज्वलीत केली अंधार्या…
Read More » -

शिक्षण व्यवस्थेतील मनुवाद
समाज माध्यमातून साभार काही कामानिमित्त मराठवाड्यात गेलो होतो. तिथे कार्यकर्त्यांशी चर्चा करताना एक वेगळाच मुद्दा समोर आला. भारतीय संविधानानुसार अनुसूचित…
Read More » -

नळदुर्ग येथे कडक उन्हाळ्यात तहानलेल्या माणसाची तहान भागविण्या साठी 8 फार्मा सरसावली
नळदुर्ग येथे बसस्थानकात सामान्य माणसाला विश्रांती साठी सिमेंट बाकडाचा लोकार्पण सोहळा संपन्न . नळदुर्गदादासाहेब बनसोडे युवा नेते ,तुळजापूर तालुक्याचे भाग्यविधाते…
Read More » -

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची पुढील दिशा –
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷आज महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशात नव्हे विदेशात सुद्धा पोहोचले आहे,ही आनंदाची व समर्थनीय बाब…
Read More » -

क्रोध द्वेष,ईर्षा,मत्सर, कृपंणता, लालचीपणा, ढोंग लबाडी, उद्धटपणा,मोह,प्रमाद हे सर्व दुष्ट विकार आहेत.
🌞 बुध्द धम्म तत्त्वज्ञान🌞 1)चंदन,धूप,कमळ,मधुमालती यांच्या सुगांधापेक्षाही शीलाचा/ सदाचाराचा सुगंध अधिक असतो. 2)अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाने असते. हे ओळखून…
Read More »






