देश
-

“संग्राम भीमा कोरेगावचा,दैदीप्यमान पराक्रम महारांचा.!
1 जानेवारी 2026 च्या दैनिकात छापुन प्रसिद्ध करण्यासाठी. “संग्राम भीमा कोरेगावचा,दैदीप्यमान पराक्रम महारांचा.! आज 01 जानेवारी 2026 भीमा कोरेगावच्या संग्रामा…
Read More » -

मानव अधिकार भगवान बुद्धाच्या तत्वानुसार आहेत_ॲड एस के भंडारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर मोफत सहाय्यता व सल्ला केंद्राचे उद्घाटन मुंबई (10/12/2025) युनोस्कोने 10 डिसेंबर 1948 रोजी जागतिक मानव अधिकार प्रत्येक…
Read More » -

आईचा हक्क, सर्वोच्य न्यायालय आणि मुलांचे जात प्रमाणपत्र
अनिल वैद्य भारतीय संविधानाने अनुच्छेद 14 आणि 15 द्वारे प्रत्येक नागरिकाला समानतेचा आणि लिंगभेदविरहित व्यवहाराचा मूलभूत अधिकार दिला आहे. परंतु…
Read More » -

‘संचार साथी’ आडून देशातील जनता डिजिटल अरेस्ट करण्याचा डाव.
डिजिटल हस्तक्षेपा द्वारे नागरिक स्वातंत्र्याचा कायदेशीर अधिकाराचा संकोच करण्याचा आणि त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा निर्णय अर्थात डिजिटल अरेस्ट करण्याचा…
Read More » -

निवडणूक ‘घोळांनी’ पोखरलेल्या ज्ञानेश कुमार यांच्या जागतिक नेतृत्वाची ढोंगबाजी!
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदावर ‘नैतिक महाभियोग’ आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह आणि नैतिक आव्हान आलेलं असताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश…
Read More » -

०५ डिसेंबरच्या “शाळा बंद” आंदोलनाला क्रांतिकारी शिक्षक संघटनेचा ठाम पाठिंबा
महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेता, दि. ०५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यव्यापी…
Read More » -

जन्मभूमी ते चैत्यभूमी -अशोक सवाई
(ऐतिहासिक) माता रमाई पंढरपूरला पंढरपूर तिर्थक्षेत्र म्हणत असत. या लेखासाठी त्यांच्याच शब्दांची पार्श्वभूमी घेतली आहे. कारण माता रमाई हयात असताना…
Read More » -

सम्राट राजा अशोक प्रमाणे आता प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील मुलांना धम्म आणि समता सैनिक दल मध्ये सहभागी करावे
_ॲड एस के भंडारे सांची (मध्यप्रदेश)_ चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांनी आपली मुले राजकुमार महामहेंद्र आणि राजकुमारी संघमित्रा यांना धम्म…
Read More » -

बौद्ध, जैन आणि शीख हे ‘हिंदू’ नाहीत . कायदा, इतिहास आणि आंबेडकरी विचारांनी स्पष्ट होणारे सत्य
अनिल वैद्यमाजी न्यायाधीश भारतीय संविधानाची निर्मिती १९४६ ते १९५० या काळात अत्यंत विचारपूर्वक झाली. धर्मस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही…
Read More » -

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरच
अनिल वैद्य,माजी न्यायाधीश भारताचे संविधान हा केवळ कागदावर उमटवलेला कायद्यांचा संग्रह नाही. तो भारताच्या लोकशाहीचा श्वास आहे, लाखो अत्याचारितांचा न्यायाचा…
Read More »






