शेतीविषयक
-
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार.
राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं. सोलापूर…
Read More » -
ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाच्या कालच्या महत्त्वपूर्ण बैठकीत यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय…
Read More » -
भारतातून मान्सून चार दिवस उशिराने माघारी.
दक्षिण-पश्चिमी मान्सून १५ ऑक्टोबरच्या तारखेऐवजी चार दिवसानंतर म्हणजे गुरुवारी देशातून पूर्णपणे परतला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवासही आठ दिवस उशिराने सुरु…
Read More » -
सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
यंदा सोयाबीन शेतीत उत्पादन अत्यंत कमी आणि त्यातही भाव नाही, त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं शासकीय हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करावीत.…
Read More » -
जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगीकरण्याच्या विरोधात कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात तसेच सामान्य शासनातर्फे होणारी भरती ही कॉन्ट्रॅक्टरला देण्याच्या विरोधात आणि संविधान वाचवण्या साठी सुजात जी आंबेडकर यांनी लातूरमध्ये मोर्चा काढला तसेच निदर्शने
जिल्हा परिषदेच्या शाळा खाजगीकरण्याच्या विरोधात कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात तसेच सामान्य शासनातर्फे होणारी भरती ही कॉन्ट्रॅक्टरला देण्याच्या विरोधात आणि संविधान वाचवण्या…
Read More » -
यंदा पावसाची सरासरी कमी, खरीपसह रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता.
देशातील अनेक राज्यांत यंदा मान्सूनने सरासरी गाठली नाही. महाराष्ट्रातदेखील २४ जिल्ह्यांत पाऊस कमी झाला असून धरणांमध्ये जलसाठा कमी झाला आहे.…
Read More » -
छत्तीसगड सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले १८९५ कोटी रुपये, २४.५२ लाख लाभार्थी.
छत्तीसगडमधील भूपेश बघेल यांच्या सरकारने नुकतेच ‘राजीव गांधी किसान न्याय योजने’अंतर्गत तब्बल २४ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकूण १…
Read More » ५० हजार रुपये एकरप्रमाणे भरपाई द्यावी बहुजन समाज पार्टी उमरेडतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर.
कुही तालुक्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने सोयाबीन, मिरची पिकांची नासाडी केली. त्यामुळे सरकारने एकरी ५० हजार रुपयांची सरसकट त्वरित नुकसान भरपाई…
Read More »-
बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनाला बसत असून फळभाज्या त्याच बरोबर पालेभाज्यांच्या…
Read More » -
शेतकऱ्यांना आता 6 टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागणार
पीक कर्जासाठीच्या योजनेत सरकारने बदल केल्याने शेतक-यांचा हिरमोड झालाय… 2022 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शेतक-यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक…
Read More »