विचारपीठ
-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण
डॉ. आंबेडकरांची मुंबईतील महाप्रचंड अंत्ययात्रा (७ डिसेंबर १९५६). डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट…
Read More » -

” डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विषयी वस्तुनिष्ठ माहिती भारतीयांना समजणार कधी?”
आज सहा डिसेंबर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरीनिर्वाण दिवस. त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी प्रणाम. नुकतीच “देशाचे शिल्पकार : आंबेडकर द्वेष (…
Read More » -

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
क्रांतीसूर्य ,प्रज्ञासूर्य, युगप्रवर्तक,घटनाकार,दीनदलित उद्धारक, विश्ववंद्य, भारतरत्न,दास्यनिर्मूलक, बोधीसत्व,महामानव करूणासागर भीमराया तुमच्यामुळे जीवनास अर्थ आला.महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -

जन्मभूमी ते चैत्यभूमी–अशोक सवाई
(ऐतिहासिक) लेख लिहिण्याच्या आधी मी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. माता रमाई व डॉ. बाबासाहेब यांच्या मध्ये जो छोटा…
Read More » -

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरगावकुसाबाहेरच्या जगाचा मूकनायक,मनुस्मृती जाळणारा, महात्मा फुल्यांच्या स्वप्नातील महानायक,तथागतांचा धम्म जागविणारा प्रबुद्ध नायक… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शोषितांच्या क्षितिजावरचा ध्रुवतारा,समतेचा…
Read More » -

हिटलर , माओ आणि आंबेडकर !
रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यासक विश्लेषक आणि समीक्षक आहेत शिर्षक वाचून कुणीही अचंबेल. मीही लिहितांना ! पण , तसे…
Read More » -

भारत बुद्धाची भूमी होती, आजही आहे आणि ती पुढे राहणार आहे.
जग बुद्धाचा देश म्हणूनच भारताला ओळखते, कृष्णा, शिव, विष्णू , किंवा ब्रम्हा च्या नावाने नाही. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने…
Read More » -

उद्योजक, कार्यकारी संचालक आणि अर्थतज्ज्ञ महात्मा फुलेंचे राष्ट्र उभारणीतील आर्थिक योगदान
जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय असलेले महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन,…
Read More » -

कृतज्ञ देशाची महामानवाला आदरांजली , भीमांजली… वर्ष ९ वे !!!
बाबासाहेबांना संगिताची फार गोडी होती . आपणास चांगले गायन , वादन यावे असे त्यांना वाटे. सकाळी ऑफिसला जाण्यापुर्वी बाबासाहेब वैद्य यांच्याकडून फिडल वाजवण्याचे धडे घेत असत. बाबासाहेबांनी मुंबईत नाना व बाळ साठे या बंधूद्वयांकडून व्हायोलिनचे धडे घेतले होते. त्यांना तबला वादनाची आवड होती . बाबासाहेबांकडे संगीताच्या एलपी रेकॉर्डचा संच होता. बाबासाहेब यांच्याकडे अखेरच्या क्षणापर्यंत असणारा एलपी रेकॉर्डचा संच नागपुरात शांतीवन स्मृती संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.या सर्व बाबी लक्ष्यात ठेवून ‘भीमांजली’च्या माध्यमातून बाबासाहेबांना सुरेख वाद्यांच्या बुद्धं शरणं गच्छामिच्या स्वरात आदरांजली वाहण्यात येते.संगितात जात पात धर्म हे भेदभाव नसतो. ७ स्वर , २२ श्रुती या निसर्ग निर्मित आहेत. सर्व मानवांना एकत्र बांधणारी ही स्वरांची चेतना आहे . चर्म वाद्य , तंतुवाद्य ,सुषिर वाद्य, घनवाद्य ह्यांची मोठी परंपरा भारतीय संगित क्षेत्राला आहे.बाबासाहेबांच्या मनातील ही वेगळी आवड लक्षात घेऊन राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगित संस्था दरवर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी सकाळी 6 वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करते. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मार्गदर्शक डॉ. हर्षदीप कांबळे सर या कार्यक्रमाच्या बाबतीत म्हणतात की डॉ. बाबासाहेबांना संगीताची आवड होती म्हणूनच आपण जगातील सर्वोत्तम वादकांकडून बाबासाहेबांना शास्रीय संगीताच्या माध्यमातून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करतो . पहाटेचे सुमधुर शास्त्रीय संगीत आपलयाला ध्यानधारणाच्या (विपश्यना) अवस्थेत नेते . भीमांजली कार्यक्रमाला २०१६ साली पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बुद्धम शरणम गच्छामि च्या बासरी वादनाने सुरवात केली आणि त्यानंतर आजतागायत जगविख्यात कलाकार बुद्धम शरणम गच्छामि , भीमराया घे तुला या लेकरांची वंदना , अशा वाद्य स्वरांनी बाबासाहेबांना वंदन करतात. यात प्रामुख्याने पंडीत भवानी शंकर (पखवाज), पंडीत अतुलकुमार उपाध्ये…
Read More » -

क्रांतीसुर्याला विनम्र अभिवादन!
सहा डिसेंबर ते काळे ठरलेसुर्य विझला आकाश रडलेधरती भिजली सागर सुकलेहीन दीन जन कोटी तूटलेगहिवरले नयन घळघळलेकाजळ काळे मेघ दाटलेउदास…
Read More »




