विचारपीठ
-

भगवान बुद्धांची शिकवण भाग ४८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रथम खंडात ‘बुद्धांनी काय स्वीकारले’ या भागात म्हणतात,बुद्धांच्या शिकवणीचे पहिले…
Read More » आंबेडकरवाद अधिकाधिक प्रचार-प्रसारित का केला पाहिजे?
मॅझिनी हा विचारवंत म्हणतो की,“You may kill men, you cannot kill a great idea.” त्याचे हे विधान खोडून काढतांना डॉ.…
Read More »-

रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ व दलित वस्तीतल्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार : – मारुती खारवे
नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलीच ओळख आहे या शहरांमध्ये अनेक मूलभूत सुविधा पासुन वंचित…
Read More » -

बदलापुरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के चे पक्षाध्यक्ष मा राजाराम खरात यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी बदलापुरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
श्री कॉम्प्लेक्स बेलवली येथून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच घोषणांचा जयघोष करीत सदर…
Read More » -

अक्षरांचा मायाजाल – सुधीर कांबळे
लेखक –सुधीर कांबळे७८७५४९१४५२ साहित्य वाचन्याचा छंद मला जडला तो शालेय जीवनापासूनच. आज त्या साहित्यातील अक्षरांशी मी पुन्हा संवाद साधला.अक्षरांना विचारल…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण भाग ४७….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – १) तथागत बुध्द जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद भिक्खूंचा असे.२) कोणत्याही एका विषयावर तथागतांचे म्हणणे…
Read More » -

सर्वोच्च न्यायालयानं देशाच्या जिवंत लोकशाहीला सशक्त केलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन…
सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या स्थापनादिन सोहळ्यात ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं देशाच्या जिवंत लोकशाहीला सशक्त केलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
Read More » -

कामकाजातला गदारोळ आणि अडथळा टाळायला हवा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड…
कामकाजातला गदारोळ आणि अडथळा टाळायला हवा, आणि नागरिकांनी याबाबत लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरायला हवा, अशी अपेक्षा यावेळी धनखड यांनी व्यक्त केली.…
Read More » -

भगवान बुद्धांची शिकवण भाग ४६
अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म… भगवान बुध्दांनी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे –बुध्दांना एका पंडितानं विचारलं की, तथागत आपण…
Read More » -

महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल…
भारताकडून अक्षता ढेकळे, मारियाना कुजूर, मुमताज खान, रुतुजा पिसाळ, ज्योती छत्री आणि अजिमा कुजूर यांनी गोल केले तर दक्षिण आफ्रिकेकडून…
Read More »




