सामाजिक / सांस्कृतिक
-

जिथं पाणी पेटलं–बा.स.हाटे
सेनापती लढाया आणि युद्ध जिंकतात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाते परंतु त्यासाठी आत्मार्पण करणार्या सैनिकांच्या दफनभूमी वर एखादा चिरा ना…
Read More » -

२० मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिन
१९२६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यते विरुद्ध जागृत चळवळ सुरू…
Read More » -

मानवी हक्कांचा संग्राम, महाड सत्याग्रह
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.जनावरांना पाणी पिण्याचा हक्क होता,त्यांच पाण्यात या जनावरांनी मुत्र विसर्जन, विष्ठा केली तरी पाणी अशुद्ध होत…
Read More » -

चवदार तळ्याचा सत्याग्रह ‘समता दिन‘; परंतु पाण्याची आग मागासवर्गीयांना आजही सोसावी लागत आहे !
महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला होता. तो संघर्ष जवळपास सहा महिने चालतच होता. आज…
Read More » -

मानवी हक्कांचा संग्राम- महाड सत्याग्रह
जनावरांना पाणी पिण्याचा हक्क होता,त्यांच पाण्यात या जनावरांनी मुत्र विसर्जन, विष्ठा केली तरी पाणी अशुद्ध होत नाही, परंतु माणसा सारखे…
Read More » -

हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे ..! “
ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जाव केला जात होता .…
Read More » -

Celebrating Mahad Satyagraha
(महाड सत्याग्रह ) Celebrating Mahad Satyagraha ( महाड सत्याग्रह ) Towards centennial celebration of rights, dignity, and awakening: Mahad Satyagraha…
Read More » -

संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – २०
गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प २० वे.. जिही कुल साधु बैसनौ होइ !बरन अबरन रंक ईश्वर, बिमल बासू जानिये जग…
Read More » -

बुध्दाचे खरे तत्त्वज्ञान आणि भेसळ
हंसराज कांबळे ✍️8626021520नागपूर. बुद्धाचे खरे तत्त्वज्ञान संदर्भ देऊन आपण सांगितले आहे.शेवटचा परिच्छेद मधील जेणेकरून बौद्ध उपासक – उपासिका यांना नेहमीच…
Read More » -

आदरणीय सीमाताई पाटील यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आंबेडकरी विचारांचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शाहीर सीमाताई पाटीलअनेक पुरस्काराने सन्मानित होऊन आंबेडकरी विचारांचे भूषण ठरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला…
Read More »






