निवडणूक रणसंग्राम 2024
-

मोदींच्या राजकीय सभेमुळे हजारो आंबेडकर अनुयायांना तब्बल चार तास चैत्यभुमीला जाण्यापासून रोखण्यात आले व श्रामनेरी शिबिर सुद्धा खोळंबले.
मोदींच्या भेटीची चैत्यभूमी ट्रस्टीला माहिती दिली नाही ! मुंबई – भाजपा च्या वतीने दि 17/5/2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची…
Read More » -

राम मंदिर झाले, 370 कलम रद्द झाले.. आता गड किल्ले आणि मराठी भाषा यासाठी कांहीतरी करा ; राज ठाकरेंची नरेंद्र मोदी कडे याचना.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कधी नव्हे तेवढ्या सभा खुद्द प्रधानमंत्री मोदी घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उप मुख्यमंत्री…
Read More » -

पाखरे घरी परतायला लागली,,,,,,,!
ऍड अविनाश टी काले , अकलूज मो न :-9960178213 लोकसभा निवडणुकीचे 3 /4 टप्पे पार पडले .प्रत्यक्षात भाजप साठी ब्रह्मदेव…
Read More » -

सर्वात जास्त बौद्धांची लोकसंख्या असलेले जिल्हे.
१)मुंबई – १.५ करोड पैकी४० लाख बौद्ध २)नागपूर – ३५ लाख पैकी१२ लाख ३)अमरावती – २० लाख पैकी८ लाख ४)वर्धा…
Read More » -

आता पाडा आणि हरवा आणि जिरवा!
मराठ्यांनो आपली मुलं ब्राह्मणा पासून वाचवा! हिंदू हिंदू करत बसला तर समाज गुलामित जाईल! याच महिन्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर खून…
Read More » -

सार्वत्रिक निवडणूक २०२४
अशोक सवाई. दर पाच वर्षांनी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उत्सवासाठी मतदारांमध्ये खास करून नव मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह असतो तो या…
Read More » -

लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांचे हाल नकोत…!
राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नाहीये. अर्थात केवळ निवडणुकीसाठी अशी…
Read More » -

खैरलांजी खटल्याचे खाच्चिकरण ॲड, निकमांमुळे ॲट्रॉसिटी ॲक्ट लागला नाही
खैरलांजी हत्याकांड पुरोगामी महाराष्ट्रावरील काळा डाग आहे.कारण सुरेखा, सुधीर, रोशन आणि प्रियंका भोतमांगे यांना अमानुष जातीवादी प्रवृतीनी खून केला, ती…
Read More » -

मी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार – रामदास आठवले.
मुंबई : श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे सोशल इंजिनिअरिंग निर्णायक भूमिका पार पाडू शकते पण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, त्यासाठी…
Read More » -

मोदींचा फुगा का फुटला ?- श्रीरंजन आवटे.
युपीएची दुसरी टर्म होती. घोटाळे बाहेर येत होते. ए.राजा, लालूप्रसाद यादव, कलमाडी अशा सत्तेतल्याच नेत्यांना अटक होत होती. तो काळ…
Read More »







