आता पाडा आणि हरवा आणि जिरवा!

मराठ्यांनो आपली मुलं ब्राह्मणा पासून वाचवा! हिंदू हिंदू करत बसला तर समाज गुलामित जाईल!
याच महिन्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर खून खटल्याचा निकाल 11वर्षानंतर आला.
Dr.दाभोळकर जन्माने ब्राह्मण पेशा वैद्यकीय, आणि सामाजिक कार्य अंधश्रद्धा निर्मूलन करणे. ते तसे पुरोगामी विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी धडपडत होते. बरेच कामे त्यांनी केली. संघटना स्थापन केली. अशिक्षित आणि शिक्षित हिंदू धर्मातील लोकांना ते विज्ञानवादी बनवतात होते. अंधश्रद्धा निर्मूलन करत असत. हे कृत्य सनातनी हिंदूंना पचणी पडले नव्हते त्यामुळे त्यांचा खून पुण्यात झाला होता. सनातनी ब्राह्मणांनी नरेंद्र दाभोलकर यांना मारण्यासाठी कट रचला होता? सरकारने त्यात बरेच अडथळे आणले होते. म्हणून हे प्रकरण CID कडे तपासणी साठी वर्ग केले होते. त्याचा तपास अर्धवट केला. कट रचणारे सोडले गेले. आणि गोळ्या मारणारे शरद, नितीन या मराठा समाजातील दोघांना जन्मठेप झाली. परंतु इतर तीन ब्राह्मणांची पध्दतशीर सुटका केली. ब्राह्मणांनी ब्राह्मणांचा कट रचून खून केला होता. परंतु अडकवले मात्र दोन मराठा जवान मुले. या दोघांची कुटुंबें बरबाद झाले. असे आहे ब्राह्मणांचे राजकारण.
तूम लढों हम कपडे सांभालते!
भाजप, कॉन्ग्रेस यांचे हेच राजकारण! मराठा समाजाला फसवणा-या ब्राह्मणांनी मराठा मुलांच्या संसाराची अशी राख रांगोळी केली. मराठ्यांनी आता तरी या षडयंत्रातून बाहेर पडले पाहिजे!
OBC यांना वेगळे सांगण्याची गरज नाही. ओ. बि. सी. छटाकभर तुकड्यावर खुश असतो. आपले अधिकार ब्राह्मणांना बहाल करतो.ब्राम्हण रामाच्या जपा आडून शेंडीने काटा काढतो. तो सनातनी किंवा पुरोगामी ब्राह्मणच असतो….
विषारी साप चावल्यावर मृत्यू झाला असे समजावे.
बिन विषारी अजगर आवळून दम कोंडून भक्ष्याची शिकार करतो.
मग मराठे, ओबीसी यांचे सहज भक्ष्य का होतात? जगदगुरु तुकाराम महाराज यांचा अंत कसा झाला? छ. शिवराय यांचे खानदान कसे नष्ट झाले?
छावा छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी हालहाल करुन मारले? नावं मुसलमान राजांचे कृती ब्राह्मणांची. म्हणून पेशवाई आली. निजामशाही आली का? नाही. का नाही?
आज पण सातारचे भोसले यांना शरण का गेले आधुनिक पेशवाईला? अशा बेजबाबदार सो कॉल्ड राजांना निवडणुकीत पराभूत करून धडा शिकवला पाहिजे! आता राजेशाही संपुष्टात आली आहे? हे जनतेने ठणकावणे निकडीचे आहे.
मराठ्यांनी आता तरी आपल्या कुटुंबाला समजावले पाहिजे की नाग किंवा साप पाळू नये! आणि कोणा सोबत राहावे. पुर्वाश्रमीचे महार आताचे नवबौद्ध,पुरोगामी मुसलमान, धनगर, ओबीसी, मराठा समाज एकत्र येऊन राज्य करु शकतो. फक्त या मस्तीत आलेल्या आमदार खासदारांना निवडणुकीत हिरवा, पाडा. आणि नवीन नेतृत्व गरिब लोकांच्या हाती द्या. मग यांची मग्रूरी जाईल आणि ख-या निष्ठावंत लोकांची निवड होईल. मराठे, ओबीसी, कोकणी, घाटी, मुसलमान, दलित यांना एकच आवाहन येत्या २० मे, २५मे होणा-या मतदानातून द्या ठोका!
आता पाडा आणि हरवा! आणि यांची जिरवा!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत