दिन विशेष
-

फातिमा – या वादाचं कारण काय?
श्लद्धा कुंभोजकर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळानं प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयात सावित्रीबाईंनी जोतीरावांना १८५६ मध्ये लिहिलेलं पत्र उद्धृत…
Read More » -

पद्मश्री नामदेव ढसाळ !एक अजब रसायण !!
भल्या भल्यांना शेवटपर्यंत न समजलेला बाप माणूस !!! या कफल्लक फकिराला भेटण्यासाठी अंधेरेतील लोखंडवाला काॅप्लेक्समधील घरी माझे साडभाऊ सुभाष लाठकरसोबत…
Read More » -

विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन
रक्तात पेटलेला सूर्य कोणी झाडांवरकोणी फुलं पानांवरतर कोणी रेखाटल्या ओळीप्रेमाच्या गाण्यांवर पणसगळ्या अफूच्या गोळ्याफक्त क्षणिक झुलवणाऱ्यात्यांना दिसल्या नाही का टोळ्या?अत्याचाराने…
Read More » -

सांग पोच्या जय भिम बोलणार का?
बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या विचारांना गद्दार कधीही न होणाऱ्या एका शहीद पोचिराम कांबळे यांची कहाणी) पोचीराम कांबळे यांना गावगुंडांनी हाल हाल…
Read More » -

ठाण्यातील कांही भागांचा वीजपुरवठा १७ जानेवारी, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर एक तासासाठी राहणार बंद..
समाज माध्यमातून साभार MMRDA च्या मेट्रो प्रकल्पासाठी महापारेषणच्या २२० केव्ही खारबाव-कोलशेत, २२० केव्ही रोमा-कोलशेत, १०० केव्ही पडघा-कोलशेत १०० केव्ही वसई-कोलशेत या चारही लाईन स्थलांतरीत करण्याचे…
Read More » -

कन्नोज येथील सातव्या शतकातील कुंभमेळा बुद्धिस्ट राजा हर्षवर्धन आयोजित करीत होता.
दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी प्रयागराज येथे कुंभ मेळ्याचा आरंभ झालेला आहे. त्यानिमित्ताने हा प्रासंगिक लेख देत आहे. व्हेनसॉंग हा…
Read More » -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक पार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास -2, उद्योग, कामगार, मृद व जलसंधारण या विभागांच्या…
Read More » -

26 जानेवारीच्या निमित्ताने ….!
समाज माध्यमातून साभार 26 जानेवारी हा आमचा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान…
Read More » -

” जिजाऊ जयंती निमित्त महिलांचा अनोखा उपक्रम “स्वतः च्या घरावर लावल्या आपल्या नावाच्या पाट्या.
कारी :- कोरो इंडिया मुंबई यांच्या मार्फत ग्रासरूट लीडरशिप व संस्था विकास कार्यक्रम महाराष्ट्रभर चालू आहे. धाराशिव जिल्ह्यात ग्रामगिता सोशल…
Read More » -

नामांतराचे ऐतिहासिक आंदोलन
उज्वल कुमार भारतीय भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या…
Read More »









