विचारपीठ
-

देवांची कुठंच गरज नाही…
१) आपण शिक्षण कुणाकडे घेतो देवाकडे का ?उत्तर :- नाही शाळेतील शिक्षकांकडे जातो. २) आपण आजारी पडतो तेव्हा कुणाकडे जातो…
Read More » -

समता सैनिक दलाचे ऐतिहासिक एकत्रीकरण”
रमेश जाधव कोल्हापूर दि.10 डिसेंबर 2023 रोजी चाळीसगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यात आणि देशातील 6…
Read More » -

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर दि.16 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय धम्मपरिषदेचे आयोजन
जागतिक धम्मगुरु दलाई लामा उपस्थित राहणारमहामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 16 डिसेंबर रोजी आयोजित धम्मपरिषदेस लाखोंच्या संख्येने महालक्ष्मी…
Read More » -

खारघर येथे प्रबुद्ध महिला सामाजिक संघाच्या वतीने व इतर संस्थाच्या सहयोगाने संविधान दीन साजरा करण्यात आला तसेच “संविधान जनजागृती” करिता संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 26 नोव्हेंबर रोजी खारघर येथे प्रबुद्ध महिला सामाजिक संघाच्या वतीने व इतर संस्थाच्या सहयोगाने संविधान दीन साजरा करण्यात आला…
Read More » -

भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती
भीमा-कोरेगाव येथील शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी शौर्य दिनाचे आयोजन केले जाते परंतु येथील जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी…
Read More » -

” सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर “
भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या…
Read More » -

औरंगजेबाच्या स्वप्नाचा चकनाचुर करणारी स्वराज्याची विरांगणा : महाराणी ताराराणी साहेब
भारतीय इतिहासात ज्याप्रमाणे योद्ध्यांकडून झळाळी चढवली, त्याचप्रमाणे त्या इतिहासाला उंचीवर नेऊन ठेवलेल्या कित्येक विरांगणा ही आहेत त्यापैकी एक म्हणजे महाराणी…
Read More » -

इंग्रजीचा प्रभाव वाढल्यामुळे नवनिर्मितीचा विचार खुंटला-ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे
भारतात ख्रिास्ती धर्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मेकॉलेने भारतातील शिक्षणपद्धती बदलण्याचा विचार इंग्रजांसमोर मांडला. भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून इंग्रजीच्या मदतीने दूर…
Read More » -

मराठी विज्ञान अधिवेशनात डॉ. प्रमोद चौधरी यांचे प्रतिपादन
हवामान बदलामुळे संपूर्ण जगासमोर मोठे आव्हान उभे आहे. यासाठी ऊर्जा संक्रमणातून पुढे येणारे नवे पर्याय शोधणे ही आता काळाची गरज…
Read More » -

समाजमाध्यमांची वाढ कशी आहे अहिताची ? – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
‘जमनालाल बजाज फाउंडेशन’तर्फे देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्कारांचे सरन्यायाधीशांच्या हस्ते वितरण करण्यात आले. समाजमाध्यमांच्या वाढीमुळे आणि समुदायांमधील वाढत्या असहिष्णुतेमुळे जगभरात…
Read More »









