विचारपीठ
-

नेते मंडळी एकाच माळेचे मणी! बा भीमाच्या विचारांचे नाही कुणी धनी!
एकाच नेत्यावर दोषारोप ठेवणे हे अयोग्य आहे.बहुतेक आंबेडकर घराण्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांना म्हणजे ते आनंदराज आंबेडकर असो अथवा नामदार रामदासजी…
Read More » -

कानठाळ्या बसवणारी भयान शांतता !
डॉ. सुरेश वाघमारे २० जुलै 1924 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम बहिष्कृत समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने बहिष्कृत हितकारणी…
Read More » -

” व्याख्याता मी, पुनर्वसन केंद्राचा.!”
देतो मी व्याख्यान जिवाच्या आकांताने,नशेमुळे उध्वस्त झालेल्या जिवांना,अंतर्गत उर्मीने,रक्त आटवतो, समजवून सांगण्यात, दुष्परिणाम व्यसनाचे,वाटोळे संसाराचे,रणांगण घराचे,चेहरे केविलवाणे मुलांचे,अन हतबल मुखडे,…
Read More » -

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचेडॉ बाबासाहेब आंबेडकर असलेले निष्ठ…
अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही “कादंबरी “डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या झुंजार” लेखणीला” अर्पण” केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान…
Read More » -

सत्य निर्भयपणे सांगण्याची ताकद फक्त न्याय व्यवस्थेतच आहे : एस.के. गायकवाड
नळदुर्ग येथे भारत सरकारची नोटरी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले नळदुर्गदादासाहेब बनसोडे राजकीय चळवळीतील मंत्री, लोक प्रतिनिधीना काही सामाजिक हितसंबध जोपासायचे…
Read More » -

एक वही एक पेन अभियान …
एक वही एक पेन अभियान राबविण्यात असताना Dighanchi येथे नाथ पंथी डवरी गोसावी समाजातील पालावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…
Read More » -

भगवान गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर कुरघोडी करण्याचा सावरकरी विघातक प्रयत्न
✍️ महत्त्वपूर्ण लेख,वाचा,अभ्यासा लेखन – किरण रामी बाबुराव मोहितेसंपर्क – ९५६१८८३५४९ विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ साली “संगीत संन्यस्त खड्ग”…
Read More » -

२०२५ साल आहे. याचं महत्व काय आहे ?
हे २०२५ साल आहे. याचं महत्व काय आहे ?बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी दोन संघटनांचा जन्म झाला होता.कम्युनिस्ट आणि संघ.दोन्हीही ब्राह्मणवाद्यांनीच जन्माला…
Read More » -

विहार हे मन मनगट मेंदू मजबूत करण्याचे केंद्र असते प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील
लातूर दिनांक 13 जुलै 2025समाजातलं अज्ञान अंधश्रद्धा खुळ्या समजुती घालवणे महत्त्वाचे आहे ज्ञानाचा क्रांतीच प्रगतीच उन्नतीचे केंद्र असते विहार हे…
Read More » -

जलजीवन मिशन भ्रष्ट्राचार, चोराच्या हातात चौकशी कशी ? – राजेंद्र पातोडे.
जि प मधील काही अधिकारी आणि विशिष्ट कंत्राटदार यांची साखळीने जलजीवन मिशन कामात संपूर्ण जिल्ह्यात हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला असून…
Read More »








