राजकीय
-

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात 10 मे रोजी फेरमतदान होणार; बस ला आग लागल्याने 4 EVM मशीन जळून खाक.
मध्य प्रदेश येथील बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर 10 मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक…
Read More » -

संघ स्वयंसेवकाचे आत्मिक समाधान ?
ऍड अविनाश टी काले , अकलूज मो न :-9960178213 कालच तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकी साठी मतदानाची प्रक्रिया पार पडली ,या…
Read More » -

महाराष्ट्रातील लोकसभा 2024 चा तिसरा टप्पा संमिश्र घटनांनी ठरला रंगतदार.
लोकसभा 2024 निवडणुकीत काल राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील एकूण 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.…
Read More » -

EVM च्या सेटिंग साठी ऑफर; आर्थिक गुन्हे शाखेच्या पथका कडून सापळा रचून अटक.
छत्रपती संभाजीनगर: लोकसभा 2024 या ना त्या कारणाने गाजत आहे. EVM बद्दल जनतेच्या मनातील संभ्रमा चा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
Read More » -

कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला.
कोल्हापूर ता.६: मंगळवारी ७ मे रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा…
Read More » -

पत्रकार श्री.अरुण अहिरराव कडून..!
1️⃣➡️ सदर लेख चांगला आहे,पण एकांगी आहे. केवळ एकतर्फी बीजेपीला झोडपून काढणार आहे. नंदुरबार लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघ…
Read More » -

आज तिसऱ्या टप्प्यात आसाम मध्ये सर्वाधिक 75% मतदानाची नोंद; महाराष्ट्रात केवळ 53% तर तिसऱ्या टप्प्यात एकूण 64% मतदारांनी केले मतदान.
लोकसभा 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. एक केंद्र शासित प्रदेश आणि 10 राज्यातील मिळून एकूण 93 मतदारसंघात…
Read More » -

मोदींच्या शाब्दिक आतिषबाजीवर आता लोकांचा विश्वास उरलेला नाही.– शशि थरूर
हा लेख लिहीला जात असताना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. सुमारे 190 मतदारसंघातील मतदारांनी 18 व्या…
Read More » -

कॉंग्रेस पक्षाचे चरित्र.,किस्सा १९७८ चा…
महाराष्ट्रातील १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नाशिकराव तिरपुडे यांचे नांव दिल्लीतून इंदिरा गांधी…
Read More » -

मोदींना एका एका राज्यात प्रचारासाठी उन्हातान्हात एवढं वणवण भटकावं का लागत आहे..
तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारापर्यंत महाराष्ट्रात मोदींच्या १२ सभा पार पाडल्या आहेत . मोदी यांच्या राज्यात आणखी ५ते ६ जाहीरसभा होतील ,…
Read More »








