महाराष्ट्र
-

अनमोल बिष्णोई विरोधात मुंबई पोलीस गुन्हे शाखेने जारी केली”लुक आउट नोटीस”.
मुंबई – राज्यात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना कायदा आणि सुव्यवस्थे वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर प्रकार घडला होता. सिने…
Read More » -

लोकसभा 2024 निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या..
लोकसभा 2024 च्या रणसंग्रामात देशाचे सत्ताकारण आपल्या हातात घेण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जिथे 19 एप्रिल ला…
Read More » -

अजित पवार पुन्हा घसरले; जनतेचा निधी जनतेलाच पाहिजे असेल तर “कचा कचा बटण दाबा – पाहिजे तेवढा निधी देतो “असे प्रलोभानात्मक आवाहन ?
पुणे : लोकसभा 2024 च्या प्रचाराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे तसेच प्रचाराचा स्तर ही बदलत चालला आहे. आपल्या मुक्तवाणी ने…
Read More » -

धम्मरत्न देविदासराव कदम सोशल फाउंडेशनच्या वतीने भीम जयंती 2024 निमित्त भव्य शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन.
धाराशिव : मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट…
Read More » -

लोकसभा 2024 साठी “दीदी की शपथ” – तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
लोकसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर “दीदी की शपथ” या नावाने पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडी ने…
Read More » -

UPSC चा अंतिम निकाल जाहीर – महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे यश.
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह…
Read More » -

तरुण उद्योजक देशाबाहेर जाणे थांबवण्यासाठी कौशल्य विकास व अंतर्गत समस्या सोडविण्यावर भर देण्याची गरज – डॉ. रघुराम राजन.
जगप्रसिद्ध अर्थशास्त्री RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी (१७ एप्रिल) दावा केला की देशात अनेक भारतीय तरुण आनंदी…
Read More » -

कल्याण डोंबिवली मध्ये मोदी गॅरंटी वाले बॅनर – आचारसंहिता भंग चा गुन्हा नोंद.
डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी पहिला गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. डोंबिवली पूर्वेकडील कल्याण…
Read More » -

संविधान निर्माते बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संविधान प्रस्तावनेचे वाचनभारतीय बौध्द महासभा अकोला व निलेश देव मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
अकोला :इंग्रजांची जुलमी राजवट संपवुन स्वतंत्र भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार प्राप्त झाला. त्या संविधानाच्या आजन्म संरक्षणासाठी आपण सर्व…
Read More » -










