महाराष्ट्र
-

लोकराज्य न्यूजच्या ४ थ्या वर्धापन दिनाच्या सोहळयात नाशिकरोडचे वृत्तपत्र विक्रेते धडाडीचे कृतीशिल सामाजिक कार्यकर्ते गौतम संपत सोनवणे यांचा “लोकरत्न” पुरस्काराने सन्मानित !
वृत्तपत्र, सामाजिक , सांस्कृतिक शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रातील सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, नाशिकरोड बस स्थानक येथील वृत्तपत्र विक्रेते:-गौतम संपत सोनवणे.यांनी…
Read More » -

महिला आरक्षण : २०२९ च्या निवडणुकांसाठी आखलेले राजकीय गणित?
सप्टेंबर २०२३ : ऐतिहासिक पाऊल सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ – संविधान १०६ वी…
Read More » -

बंद पडलेली सरकारी शाळा आणि अनुत्तरित प्रश्न
अकोला येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही शाळा बंद पडलेली आहे. एकेकाळी…
Read More » -

खाजगी क्षेत्रातील आरोग्य सेवेचा अभ्यासवर्ग॥
“मणिपाल हॉस्पिटल्स” या नावाची एक कंपनी आहे. ती आरोग्यविषयक सेवासुविधा पुरवते. जुलै अखेरीस या कंपनीचा आयपीओ आला होता. हा आयपीओ…
Read More » -

॥मंदिरे आणि त्यांची कुडमुडी अर्थव्यवस्था॥
“मंदिर म्हणजे नुसतेच ब्राम्हण भट पुरोहितांचे पोट भरणारे कारखाने नाहीत तर गाडी पार्किंग वाला, फळ, प्रसाद, वस्तू विकणारे, चपरासी, गार्ड,…
Read More » -

खरच टिळक एवढे मोठे होते काय ?- एस एम मुश्रीफ
आय पी एस (निवृत्त)माजी पोलीस महानिरीक्षक नुकताच १ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे टिळक जयंती निमित्त एक मोठा कार्यक्रम झाला.…
Read More » -

पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि पोलीस भरतीतील आरक्षणाची उच्चस्तरीय चौकशी करा : राजेंद्र पातोडे
मुख्यमंत्री, मुख्य सचिवांसह शिक्षण, गृह, सामाजिक न्याय, पोलीस आणि मागासवर्गीय कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वंचित बहुजन आघाडीची तक्रार मुंबई, दि. १४…
Read More » -

स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य समारोह व तिरंगा रॅलीचे आयोजन
मुंबई, १५ ऑगस्ट २०२६ : डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, वडाळा-३१ येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहपूर्ण…
Read More » -

कोकणाच्या जनतेत असलेली संघटनात्मक ताकद कुठेही नसल्याने ती भारतीय बौद्ध महासभा ही मातृ संस्था वाढविणेसाठी कामी लावावी -ॲड. डॉ. एस के भंडारे
कणकवली – भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी धर्मांतरांनंतर त्याकाळी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर बौद्ध विकास…
Read More » -

यापुढे विद्यार्थ्यांना विचारात घेतल्या शिवाय देश चालवू शकणार नाहीत -ॲड. डॉ. एस के भंडारे.
दहावी बारावी डिप्लोमा पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व अभ्यासिका उदघाटन मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निरंतर शिक्षण घेऊन देशात…
Read More »






