मुख्यपान
-

सोलापूर शहरातील,बेवारस मनोरुग्णांना वयोवृध्द लोकांना मोफत जेवण देण्यासाठी संभव फाऊंडेशनच्या अन्नपूर्णा योजनचे लोकार्पण करण्यात आले.
संभव फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून बेवारस मनोरुग्णांसाठी कार्यरत असून जागेअभावी मनोरुग्णांची सेवा स्मशान भूमीत करत त्यांना आंघोळ घालणे असो…
Read More » -

अण्णाभाऊंचा आंबेडकरवाद हा आमच्या सन्मानाचा विषय- प्रबुद्ध साठे
देहूरोड धम्मभूमी;– जग बदलण्या उठ मातंगा, निळा झेंडा घेऊन हाती घाव घाल भीमाचा होशील वारसा खरा तू अण्णाभाऊंचा अशी काव्यात्मक…
Read More » -

आशीर्वाद द्या, अन्यथा पंधराशे रुपये परत घेईन!’-आमदार रवी राणा
विधानसभेसाठी तुमचे आशीर्वाद हवेत. आमचे सरकार आले, तर तुम्हाला देण्यात येणारे पैसे दीड हजारांवरून तीन हजार करू. पण ज्यांनी मला…
Read More » -

अदानींवरील आरोपांमुळे दस्तरखुद्द पंतप्रधान वादाच्या भोवऱ्यात
उन्मेष गुजराथीस्प्राऊट्स Exclusive भारतातील उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप करणाऱ्या हिंडेनबर्गने आता थेट मार्केट रेग्युलेटरी सेबीवर…
Read More » -

न्यायव्यवस्थेत वैदिक आरक्षण किती काळ टिकेल?
इं. राजेंद्र प्रसाद (अंदाजे 300 मलईदार ब्राह्मण-सवर्ण कुटुंबांचा पिढ्यानपिढ्या न्यायव्यवस्थेवर कब्जा आहेत. शेवटी हा कब्जा कधी मोडणार)आतापर्यंत उच्च न्यायालये आणि…
Read More » -

आंबेडकरी साहित्याची रेकॉर्ड ब्रेकिंग विक्री
तुम्ही कधी चैत्यभूमीला गेलाय का? म्हणजे सहा डिसेंबरलाच तिथं जायला हवं असं नाही, वर्षभरात कधीही, कोणत्याही दिवशी गेलाय का? चैत्यभूमीला…
Read More » -

९० मीटरचा पल्ला अर्शदसाठी निर्णायक पॅरिसपूर्वी अर्शदपेक्षा नीरजच सरस
दोघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास जाणवणारी बाब म्हणजे, नीरजने सुरुवातीपासूनच सातत्याने ८० ते ८५ मीटरचा पल्ला गाठला आणि यश मिळवले. याउलट…
Read More » -

मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो,दिसला “राणा” की चपलानं हाना,अमरावतीचा बरका….!
विजय अशोक बनसोडे आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे (1500/-) रुपये वरून तीन हजार (3000/-) रुपये करू,आता त्यासाठी…
Read More » -

“जनजागृतीचा परीणाम”
एकेकाळी राखीव जागेवरून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपआपल्या हायकमांडने दिलेल्या आदेशाचे पालन करत आरक्षण किंवा इतर बाबींवर किंवा संघर्षाच्या मुद्द्यांवर गप्प…
Read More » -

देश वाचवा!—प्रा. मुकुंद दखणे
सुसंस्कृती निर्मितीला तडे देणारे,विचार, निर्णय थांबवा.राष्ट्र विभाजन टाळा. विभाजन आरक्षित ओबीसी, एससी,एसटी,जागेवर कां? असा साधा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील सात बेंच…
Read More »








