Year: 2024
शिक्षण वाचवण्याचे रणशिंग फुंकणारी, नांदेड शिक्षण बचाव परिषद!
२८ जानेवारी २०२४ रोजी नांदेड नगरीत तिसरी विभागिय 'शिक्षण बचाव परिषद' संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण…
Read More »आंबेडकरवाद अधिकाधिक प्रचार-प्रसारित का केला पाहिजे?
मॅझिनी हा विचारवंत म्हणतो की,“You may kill men, you cannot kill a great idea.” त्याचे हे विधान खोडून काढतांना डॉ.…
Read More »-
आर्थिक

भारतीय रेल्वे.
सर्वाधिक व्यक्ती कार्यरत असणारी संस्था म्हणून जगातील टॉप टेन मध्ये आणि भारतात प्रथम क्रमांक असा भारतीय रेल्वेचा लौकिक आहे. २०१८…
Read More » मराठा समाजासाठी महत्वाचे जीआर डाउनलोड करा..
✅ सगेसोयरे जीआरln.run/C31aJ ✅ जिल्हा निहाय नोंदी व प्रमाणपत्र वाटप संख्या (२० जानेवारीपर्यंत)ln.run/Z_qYt ✅ वंशावळ शासन निर्णयln.run/_G-3n ✅ शिंदे समिती…
Read More »धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर !
फडणविसांनी राजीनामा द्यावा – राजेंद्र पातोडे. देशातील धार्मिक धूर्विकरणाचा परिणाम राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर झाला आहे.धार्मिक दंगलींच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य…
Read More »-
भारत

कालकथित – भीमकन्या प्रियंकास महाराष्ट्रातल्या सगळ्या चाहत्या वर्गाकडून भावपूर्ण आदरांजली !
हंसराज कांबळे 8626021520नागपुर. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात कलागुण वैभव संपन्न असे प्रतिभावंत लोक जन्मास आलेले आहेत.तसे ते आपले कलागुणाची छटा…
Read More » -
भारत

रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ व दलित वस्तीतल्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार : – मारुती खारवे
नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलीच ओळख आहे या शहरांमध्ये अनेक मूलभूत सुविधा पासुन वंचित…
Read More » -
भारत

बदलापुरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के चे पक्षाध्यक्ष मा राजाराम खरात यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी बदलापुरात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
श्री कॉम्प्लेक्स बेलवली येथून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच घोषणांचा जयघोष करीत सदर…
Read More » -
भारत

अक्षरांचा मायाजाल – सुधीर कांबळे
लेखक –सुधीर कांबळे७८७५४९१४५२ साहित्य वाचन्याचा छंद मला जडला तो शालेय जीवनापासूनच. आज त्या साहित्यातील अक्षरांशी मी पुन्हा संवाद साधला.अक्षरांना विचारल…
Read More » -
भारत

वंचित वर्गासाठी राखून ठेवलेल्या पदांचं आरक्षण काढून घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही-केंद्रीय शिक्षण मंत्री…
आता शिक्षक नियुक्ती आरक्षण कायदा आला असून त्यायोगे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाच्या हिताचं रक्षण…
Read More »





