क्रिकेट
-
आज रायपूर इथं भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान २० षटकांच्या मालिकेतला चौथा सामना.
आज रायपूरच्या शहीद वीर नाराणय सिंह आंतरराष्ट्रीय मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघांदरम्यान २० षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा…
Read More » -
राहुल द्रविड यांना क्रिकेट मध्ये खेळण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे मन वळवण्यात आले अपयश.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांच्यावरच ‘बीसीसीआय’ने विश्वास दाखवला असला, तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे मन…
Read More » -
शुभमन गिलची कर्णधार म्हणून घोषणा.
‘आयपीएल’ मधील दहाही संघांनी आगामी हंगामासाठी कायम ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी रविवारी जाहीर केली होती. (आयपीएल) क्रिकेटच्या…
Read More » -
फलंदाजांच्या कामगीरीमूळे भारताने रविवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात मिळवला विजय.
या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४४ धावांनी विजय मिळवण्यात आला असून पावसाचा अंदाज लक्षात घेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले.…
Read More » -
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी गुजरात टायटन्सने कर्णधार आणि तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संघात ठेवले कायम.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी गुजरात टायटन्सने कर्णधार आणि तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संघात कायम ठेवले आहे. आयपीएल’मधील…
Read More » -
“मिशेल मार्श ने विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवल्याचा फोटो क्रिकेट विश्वाला दुखवून गेला. काय म्हणाले मोहम्म्द शमी”
वन-डे विश्वचषक अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. यावेळी कांगारूंनी मोठा जल्लोष केला. तर ऑस्ट्रेलियन…
Read More » -
टी २० मधून निवृत्ती घेणार रोहित शर्मा आणि विराट कोहली? जाणून घेवू या सविस्तर …!
BCCI च्या धोरणाची चर्चा! बीसीसीआयकडून पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी आत्तापासूनच संघ बांधणीवर काम करण्यात येत आहे. त्यासाठीच…
Read More » -
वीस षटकांच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला…
Read More » -
आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात.
विशाखापट्टणम. 23/11/23 आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. यात पाच सामने खेळले जातील. या…
Read More » -
टीम इंडियाच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना दिले प्रोत्साहन .
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही आले होते. टीम इंडियाच्या पराभवानंतर त्याने…
Read More »