शेतीविषयक
-
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करा- सुळे
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, पहिल्याचा दिवशी सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी…
Read More » -
“शेतकरी आणि झोपडीधारकांसाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय”
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी गारपिटही झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक शेतकऱ्यांच्या हातून निसटून…
Read More » -
संकटात सापडेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने केंद्र सरकारकडे केली 2600 कोटी रुपयांची मागणी
राज्यातील दुष्काळामूळे संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे २६०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी परिस्थितीची तातडीने…
Read More » -
शेतकऱ्याने बँकांचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे अवयव काढले विक्रीला.
हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे.हिंगोली येथील एका शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयव विक्रीला काढले आहेत. हिंगोलीतील माझोड, ताकतोडा,…
Read More » -
पालघरमध्ये शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे युरिया फवारणीचे प्रात्यक्षिक एक एकर क्षेत्रफळावर युरिया फवारणीसाठी दोन मनु
पालघर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्री अंतर्गत अनेक उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये ड्रोनच्या मदतीने अल्पावधीत युरियाची फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक…
Read More » -
गेल्या २० वर्षात पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण ९४ टक्क्यांनी वाढल्याचा आयआयटी मुंबईचा अभ्यास अहवाल.
पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी मुंबईनं दिला आहे. पश्चिम घाटात १९९०…
Read More » -
पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर
पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. या योजनेअंतर्गत राज्यांना नऊ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसवण्यासाठी मान्यता…
Read More » -
ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी यवतमाळ जिल्ह्यात ५ तालुक्यात खरेदी केंद्र सुरु
ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी यवतमाळ जिल्ह्यात महागाव, पांढरकवडा, झरी, पुसद, आर्णी या पाच तालुक्यात खरेदी केंद्र…
Read More » -
खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
मंगळवारी दुपारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत आणि पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या घेतलेल्या आढाव्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय घेतला.…
Read More » -
केंद्र सरकारकडून कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ, वाढीव कांदा खरेदीचीही घोषणा
देशांतर्गत बाजारपेठेत कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रति मेट्रीक टन ८०० अमेरिकन डॉलर निश्चित केलं…
Read More »