शेतीविषयक
-
पालघरमध्ये शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे युरिया फवारणीचे प्रात्यक्षिक एक एकर क्षेत्रफळावर युरिया फवारणीसाठी दोन मनु
पालघर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्री अंतर्गत अनेक उपक्रम राबविले जात असून त्यामध्ये ड्रोनच्या मदतीने अल्पावधीत युरियाची फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक…
Read More » -
गेल्या २० वर्षात पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण ९४ टक्क्यांनी वाढल्याचा आयआयटी मुंबईचा अभ्यास अहवाल.
पश्चिम घाटात जमिनीची धूप होण्याचं प्रमाण गेल्या २० वर्षात ९४ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल आयआयटी मुंबईनं दिला आहे. पश्चिम घाटात १९९०…
Read More » -
पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर
पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. या योजनेअंतर्गत राज्यांना नऊ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसवण्यासाठी मान्यता…
Read More » -
ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी यवतमाळ जिल्ह्यात ५ तालुक्यात खरेदी केंद्र सुरु
ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी यवतमाळ जिल्ह्यात महागाव, पांढरकवडा, झरी, पुसद, आर्णी या पाच तालुक्यात खरेदी केंद्र…
Read More » -
खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
मंगळवारी दुपारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत आणि पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या घेतलेल्या आढाव्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय घेतला.…
Read More » -
केंद्र सरकारकडून कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ, वाढीव कांदा खरेदीचीही घोषणा
देशांतर्गत बाजारपेठेत कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रति मेट्रीक टन ८०० अमेरिकन डॉलर निश्चित केलं…
Read More » -
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार.
राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं. सोलापूर…
Read More » -
ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाच्या कालच्या महत्त्वपूर्ण बैठकीत यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय…
Read More » -
भारतातून मान्सून चार दिवस उशिराने माघारी.
दक्षिण-पश्चिमी मान्सून १५ ऑक्टोबरच्या तारखेऐवजी चार दिवसानंतर म्हणजे गुरुवारी देशातून पूर्णपणे परतला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवासही आठ दिवस उशिराने सुरु…
Read More » -
सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
यंदा सोयाबीन शेतीत उत्पादन अत्यंत कमी आणि त्यातही भाव नाही, त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं शासकीय हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करावीत.…
Read More »