संपादकीय
1938 साली देशाला कुटुंबनियोजन सांगणारे राष्ट्रनेते- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
शंभर वर्षांपुर्वी त्यांनी शेतकर्यांच्या so व्यथा, शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं…बाबासाहेब देशाला “उर्जा साक्षरता व जल साक्षरतेची सर्वाधिक गरज आहे” असं…
Read More »भगवान बुद्धांची शिकवण भाग ५०
आर.के.जुमळेदि.१.२.२०२४ बौद्ध जीवनमार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात खंड चवथा भाग तिसरा, ‘बौद्ध जीवनमार्ग’…
Read More »-
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिकेशनला विद्यापीठाचा दर्जा…
संस्थेच्या नवी दिल्लीसहित अन्य पाच प्रादेशिक केंद्रांनाही तो लागू असून त्यात अमरावती केंद्राचा समावेश आहे. पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील अग्रगण्य…
Read More » -
१६ व्या वित्त आयोगाच्या ४ सदस्यांची नियुक्ती…
नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगढीया यांच्या अध्यक्षतेखाली ३१ डिसेंबर रोजी सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. सोळाव्या वित्त आयोगाला…
Read More » -
पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून आणखी निर्बंध…
पैसे हस्तांतरण, UPI या सुविधाही ग्राहकांना २९ फेब्रुवारीनंतर मिळणार नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व बँकेनं आज आणखी काही निर्बंध लादले.…
Read More » -
नाशिकमधे सरकारी ठेकेदार आणि सनदी लेखापालांच्या कार्यालय आणि निवासस्थानी आयकर विभागाचे छापे…
पीडब्ल्यूडी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेशी निगडित असलेले सरकारी ठेकेदार आणि त्यांच्याशी निगडित काही चार्टर्ड अकाउंटंट यांच्यावर ही कारवाई झाली. नाशिक…
Read More » -
मुंबई-पुणे दृतगती महामार्ग ८ पदरी करण्याचा प्रस्ताव…
महामार्गावरच्या खोपोली एक्झिट ते कुसगाव इथल्या सुमारे १३ किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सुरू आहे. मुंबई-पुणे मार्गाचं रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव…
Read More » -
देशातल्या नागरिकांना बहुप्रतिक्षित स्वप्न गेल्या १० वर्ष पूर्ण झाल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन…
युवा शक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीब हे देशाच्या विकासाचे चार आधारस्तंभ आहेत असं त्या म्हणाल्या. अयोध्येत राममंदिर उभारण्याचं स्वप्न गेली…
Read More » निरपराध नथुरामला नाहक फाशी दिले,गांधी तर सुखरूप बचावले!
संजय आवटे गांधीहत्या ही सगळ्यात मोठी अफवा निघाली तर! नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महात्मा गांधीजींची हत्या झालीच नाही, असा…
Read More »-
भारतातल्या हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल प्रसिद्ध…
या प्राणिजातीच्या भारतातल्या अस्तित्वाबद्दल प्रसिद्ध होणारा हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे. भारतातल्या हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल आज केंद्रीय पर्यावरण, वन…
Read More »