सामाजिक / सांस्कृतिक
-

जागतिक शांतिदूत सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध यांच्या त्रिगुण संपन्न पौर्णिमेनिमित्त
“स्व”च्या रूपातून मुक्त व्हा आणि हृदय शुद्ध करा. ‘बुद्ध’ म्हणजे ‘जागृत’ – जो अज्ञानाच्या निद्रेतून जागा झाला आहे आणि वस्तुस्थिती…
Read More » -

आंबेडकर कशासाठी हे साहित्यसूत्र व्हावे !प्रख्यात पत्रकार प्रा रणजित मेश्राम यांचे आवाहन
(नागपूर दि११) – ‘डाॅ बाबासाहेब आंबेडकर मांडतांना किंवा सांगताना आंबेडकर कोण? आंबेडकर कसे? काय सांगितले यावरच सारा भर असतो. आंबेडकर…
Read More » -

त्रिसरण व पंचशील याचा मूळ अर्थ व मानसशास्त्रीय अपेक्षा व व्यक्तीचे रूपांतरण
12 मे 2025 बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने… त्रिसरण पंचशील याचा मूळ अर्थ समजला नसेल तर यांत्रिक पद्धतीने याचे रोजच्या जीवनात उपयोग…
Read More » -

सत्याला सत्य म्हणुन जाणने म्हणजे धम्म ! प्रा सुधीर अनवाले.
लातुरः रविवार दि११/०५/२०२५धम्माच पालन करायचं म्हणजे नेमकं काय? तर सत्याला सत्य म्हणुन जाणने तर अस्त्याला असत्य म्हणुन जाणने म्हणजे धम्म…
Read More » -

बहुजन समाज कृतघ्न आहे काय?- प्रा. हरी नरके
प्रा. डाॅ हरी नरके सरांचा हा 2019 मध्ये लिहलेला लेख महात्मा जोतीराव फुले शेतकरी, व्यापारी, ग्रंथप्रकाशक, ग्रंथविक्रेते, आयुक्त आणि एका…
Read More » -

मातंग मादिगा समाज एक साथ उपवर्गिकरणाच्या लढ्याचा इतिहास
अवश्य वाचा मातंग,मादीगा मांगेल आम्ही सर्व एकाच आईचे लेकर आहोत.जांब ऋषी हे आमचे मुळ पुरुष प्रांतरचनेनुसार आमची विभिन्न नावाने ओळख…
Read More » -

तुम्ही हिंदू का? मुस्लिम, बहिष्कार व शांती
डॉ. अनंत दा. राऊत २२ एप्रिल २०२५ रोजी भारताचं नंदनवन असलेल्या कश्मीरमधील पहलकाम इथं अतिरेक्यांनी गोळ्या झाडून २८ भारतीयांना मारलं.…
Read More » -

जगतज्योती बसवेश्वर जयंती
३० एप्रिल – सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक-महात्मा जगतज्योती बसवेश्वर महामानव,विश्वगुरू,परिवर्तनवादी सत्पुरुष,लिंगायत धर्माचे संस्थापक,सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक,थोरसमाजसुधारक,वर्गविरहित समाज निर्माता जगतज्योती महात्मा…
Read More » -

तूच दिले मला हे जगणं : आंबेडकरवादी कवितासंग्रह
कवी बी. अनिल यांचा आंबेडकरवादी कवितासंग्रह तूच दिले मला हे जगणं यातील कविता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त…
Read More » -

क्रांतीसुर्य महात्मा ‘फुले’ चित्रपटाला ब्राह्मण्यवादाचे ग्रहण…!
डॉ. आर. डी. शिंदे, नांदेड.मो. ९४२१३७९१६७अर्वाचीन भारतातील पहिले सामाजिक प्रबोधन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडून आले. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असतांना…
Read More »







