महाराष्ट्र
-

शेतकऱ्याने बँकांचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे अवयव काढले विक्रीला.
हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे.हिंगोली येथील एका शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःचे अवयव विक्रीला काढले आहेत. हिंगोलीतील माझोड, ताकतोडा,…
Read More » -

भारतीयसंविधान हे सामाजिक क्रांतीचे प्रतीक – भीमराव गाडे
आटपाडी२२/११/२०२३ फुले शाहू आंबेडकर विचार मंच आटपाडी यांच्या वतीने संविधान जनजागृती सप्ताह तिसरे पुष्प ज्येष्ठ अभ्यासक भिमराव गाडी यांनी गुंभले…
Read More » -

खासदार अमोल कोल्हेंनी मंत्रालयात घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट; राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा
राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी अमोल कोल्ह,सुप्रिया सुळेंसह अजित पवारांच्या निवासस्थानी होते. पण, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय अमोल कोल्हेंनी घेतला…
Read More » -

“भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला“…या वक्तव्याचे आता काढले जात आहेत राजकीय अर्थ
दि. 23/11/2023 पूर्वी मला जवळचं नीट दिसत नव्हतं, आता मला चांगलं दिसायला लागेल, असं मिश्किल वक्तव्यही पंकजा मुंडेंनी केलं आहे.…
Read More » -

रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भाजपविरोधी हल्लाबोल.
दि. 23/11/2023 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या भूमिकेमुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेना वाद…
Read More » -

राज्य परिवहन महामंडळात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार. प्रस्तावास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली.
दि. 23/11/2023. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षांत ३ हजार ४९५ एसटी बसेस दाखल होणार असून, बस स्थानकांच्या स्वच्छतेला…
Read More » -

थेट शिक्षणाधिकारी कार्यालयात वेतनासाठी शिक्षकांचे आंदोलन
आंदोलनादरम्यान बाळ रडत असल्यामुळे आंदोलनातील एका शिक्षिकेने शिक्षणाधिकारी कार्यालयातच झोका बाधून बाळाला झोपवले. गेल्या 10 वर्षापासून वेतन मिळत नसल्याच्या कारणावरून…
Read More » -

आमदार बच्चू कडूंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा केली. काय म्हणाले बच्चू कडू?
बच्चू कडू म्हणतात, “आजकाल आपण ज्या लोकांना मानतो त्यांच्यातही वाद आहेत. नेत्यांमध्ये, समाजात, कार्यकर्त्यांमध्ये वाद चालू आहे. हा महाराष्ट्र मला…
Read More » -

राज्य शासनाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ करण्यासाठी ४१.७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार.
राज्य शासनाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ करण्यासाठी ४१.७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्यावतीने प्राप्त निधीतून उच्च…
Read More » -

बाल सुधारगृहातील अल्पवयीन मुलावर अत्याचार.
येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात अल्पवयीन मुलाशी अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका अल्पवयीन…
Read More »









