महाराष्ट्र
-

महाराष्ट्र सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या राज्यांच्या यादीत तिसऱ्यांदा प्रथम
लाच प्रकरणे : महाराष्ट्र – ७४९, राजस्थान – ५११, कर्नाटक – ३८९ , मध्य प्रदेश – २९४, ओडिशा – २८७ महाराष्ट्र भ्रष्टाचारात…
Read More » -

ढोरळा येथे भीमनगरमध्ये समाज बांधवांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
धाराशिव (दि.६ डिसेंबर):-आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातच…
Read More » -

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आरोप महापालिकेचे नियोजन फसले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमी परिसरात बुधवारी दाखल झाले होते. लाखोंच्या…
Read More » -

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि राजगृह येथे मांडलेल्या पुस्तकांच्या विविध स्टॉल्सवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या…
Read More » -

वलगुड येथे महामानवांस विनम्र अभिवादन
वलगुड ता.धाराशिव (नागेश नगरी) येथील पंचशील चौकात विश्वभुषण,महामानव,बोधिसत्व डाॅ.भिमरांव रामजी आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी पंचशिल युवा मंचच्या वतीने…
Read More » -

नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी महामानवाला अभिवादन
नळदुर्गदादासाहेब बनसोडे भारत देशाला समता, स्वतंत्र्य, बंधुता आणी न्याय समानता आणी अखंडता दिली त्याच बरोबर समतावादी विचारांचा बौद्ध धम्म दिले…
Read More » -

छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवर टीका
लोकशाही मार्गाने उत्तर देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, मनोज जरांगे रोज माझ्याबद्दल काही तरी बोलत असतात. मी काही बोललो की,…
Read More » -

महाविकास आघाडीची आज महत्वपूर्ण बैठक
मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठकीचे नियोजन चर्चगेट इथल्या एमसीए लाऊन्जमध्ये रात्री सात वाजून ३0 मिनीटात आयोजित करण्यात आली…
Read More » -

महाराष्ट्रातील सरकार सर्वसामान्यांचे आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भारतीय जनता…
Read More » -

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन्ही उपमुख्यमंत्री केले वक्तव्य “शेतकन्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच केंद्र सरकारसोबत बैठक घेण्यात येईल. सरकार शेतकन्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी परळीत…
Read More »









