महाराष्ट्र
-

बुद्धगया,महू जन्मभूमी, नागपूर दीक्षाभूमी या पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी व समाजाच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक समस्यांसाठी भारतीय बौद्ध महासभा देशव्यापी लढा उभारणार !
भारतीय बौद्ध महासभेची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 महापरिनिर्वाण दिन अभिवादन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न मुंबई -दि बुद्धिस्ट सोसायटी…
Read More » -

…तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत!
महेंद्र कुंभारे,संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.शनिवार दि. 7 डिसेंबर 2024.मो.नं. 8888182324. नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक पार पडली आहे. या निवडणुकीत…
Read More » -

हा माझा देश जरा अद्भुतच आहे.
इथली अविवाहित असलेली आणि प्रापंचिक नसलेली लोक जनतेने किती लेकर जन्माला घालावीत त्याचे सल्ले देतात. इथला उद्योगपती लोकांना सत्तर तास…
Read More » -

मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम !
…हुकूमशाही भित्री असते. बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र…
Read More » -

गल्लीत ईव्हीएम ला विरोध
समाज माध्यमातून आभार गल्लीत ईव्हीएम ला विरोध घरात ईव्हीएम ला विरोध चौकात ईव्हीएमला विरोध रस्त्यावर ईव्हीएमला विरोध संपूर्ण जनमानसात ईव्हीएमला…
Read More » -

बटेंगे तो कटेंगे वाल्यांना विचारा सर्व गोष्टीला मुसलमानच जबाबदार आहेत का ?
बोगस आणि बकवास भाकडकथा रचून लोकांना मूर्ख बनवणारे या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देऊ शकतील का? देवधर्माच्या आड दडून समाजाला कुठवर…
Read More » -

बाबासाहेब,तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही….
उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्यत्यात ३० वर्षे शिक्षणातआणि १९४६ नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहीलेलाअवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबांना,चळवळ आणि लेखनाला…त्यात…
Read More » -

१० ऑक्टोबर गुरू रविदास व माता लोणाई यांच्या स्मूती दिवस
बहुजनांनी गुरू रविदास महाराजांचा हत्येचा जाब विचारावा . मध्यमयुगीय कालखंड हा मोगलांच्या आक्रमणाने आणि ब्राम्हणांच्या छळानी व्यापलेला होता . मूलनिवासी…
Read More » -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि फॅसिझमचे अरिष्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेषांकात प्रकाशित लेख————+++————- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला त्यांच्या कार्याविषयी लिहिण्यासाठी ‘सामाजिक…
Read More » -

महाराष्ट्रात आधुनिक अनाजी पंत, खंडोजी खोपडे आणि बाजी घोरपडे यांचा शपथविधी ‘ई.व्ही.एम.’च्या कृपेने संपन्न.
ॲड. शीतल शामराव चव्हाण गुजराती नफेखोर, दलाल आणि तडीपार गुंडाचे हस्तक झालेल्या महाराष्ट्रद्रोह्यांविरुद्ध लढायला निष्ठावंत मावळे सज्ज. भारतीय लोकशाहीत मतदानाची…
Read More »







