मुख्यपान
-

घोटाळेबाज ईव्हीएम मशीनची उत्पत्ती काँग्रेस आणि भाजप मधिल ब्राम्हण वर्गाने आपणच शासक वर्ग कायम राहण्यासाठी एकत्रित येऊन केली…
EVM मशीन चा प्रस्ताव संसदेत ज्या माणसाने ठेवला त्या माणसाचे नाव आहे अभिषेकमनूसंघवी (काँग्रेस) , प्रस्ताव क्रमांक आहे 422/1984 ,…
Read More » -

AMBEDKAR REMEMBRANCE DAY SPEECH
AMBEDKAR REMEMBRANCE DAY SPEECH ByThiru.K.Ashok Vardhan Shetty,I.A.S.(Rtd)Former Vice Chancellor, Indian Maritime UniversityOn 20th December, 2023At Aayakar Bhavan Chennai Principal Chief…
Read More » -

औष्णिक वीज उत्पादनात यंदा ८ टक्क्यांहून जास्त वाढ
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गेल्या वर्षीच्या त्याच कालावधीतल्या उत्पादनापेक्षा ७८० अब्ज युनिट्सने अधिक उत्पादन झालं असं कोळसा मंत्रालयाने…
Read More » -

अमृतकाळात भारताचे स्वतःचं भारत अंतराळस्थानक असेल असे इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांचे प्रतिपादन…
अहमदाबादमध्ये आयोजित भारतीय विज्ञान संमेलनात काल त्यांनी अमृतकाळात भारताचं स्वतःचं भारत अंतराळस्थानक असेल,अशी आशा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे…
Read More » -

संसदेत मंजूर करण्यात आलेल्या तीन विधेयकांबाबतची सर्व संगणकीकरण कामे डिसेंबर २०२४ पर्यंत केली जातील – केंद्रीय गृहमंत्री
फौजदारी गुन्हेविषयक तीन विधेयकांमुळे देशातील न्यायव्यवस्थेत क्रांती येईल,असे शहा यांनी नमूद केले.या विधेयकांपूर्वीच देशातील १६ हजार ७५५ पोलिस ठाणी एका…
Read More » -

रेल्वेच्या जमिनीवर झोपडपट्ट्यांवरची कारवाई थांबवावी,अशी रिपब्लिकन पार्टीची मागणी…
या प्रश्नांवर काल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट…
Read More » -

पहिले आर्यसत्य: दु:ख भाग १०
ह्यापूर्वीच्या लेखात पहिले लक्षण, अनित्यता आणि दुसरे लक्षण, अनात्मतता ह्याबाबत विवेचन केले. आता तिसरे लक्षण, दु:ख याबाबत माहिती घेऊ या.नव्या…
Read More » -

मराठीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक अशोक कांबळे यांचे दुःखद निधन !
मुंबई शुक्रवारदि. २२ डिसेंबर: मराठीतील ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक अशोक चोखू कांबळे यांचे शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने वयाच्या…
Read More » -

३६ जवानांना तीन वर्षांत वीरमरण : राजाैरी, पुंछ भागाला बनले तळ
सीमेला लागून असलेले हे दोन जिल्हे दहशतवादमुक्त झाले असून तिथे शांतता प्रस्थापित झाल्याचे अधिकाऱ्यांना वाटत होते, पण ते फोल ठरले…
Read More » -

भारतीय महिला संघांला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात…
भारताला पहिल्या डावात १५७ धावांची आघाडी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या…
Read More »







