मुख्यपान
-

प्रेरणेतून परिवर्तनवादी क्रांती का घडून येत नाही ?
मिलिंद कांबळे, चिंचवलकर युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क…
Read More » -

भारतरत्न नव्हे तर ” विश्वरत्न ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर !!
एखाद्या महनीय व्यक्तीला समाजहितैषी रचनात्मक कार्यार्थ संस्था,समाज किंवा सरकार कडून विशिष्ट पदवी,पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.भारत सरकार कडून दिला जाणारा…
Read More » -

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या माहितीसाठी . प्रिय मित्रानो, हे आश्चर्यकारक आहे.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ०१ जुलै २०१५ रोजी दिलेला लँड मार्क निर्णय,…
Read More » -

विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांना जाहीर पत्र !
मंदार माने अण्णा हजारेंचे सहकारी असलेले विश्वंभर चौधरी आणि शिवसेनेच्या खटल्यात सहभाग घेणारे पण दलित हत्यांबाबत उदासीन असलेले असीम सरोदे…
Read More » -

आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
बाळासाहेब, ही शेवटची संधी !जेष्ठ पत्रकार- बंधुराज लोणे( बाळासाहेबांना खुलं पत्र ) आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरसविनय जयभीमते वर्ष होत…
Read More » -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी भारतरत्न जाहीर झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३३ वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात…
Read More » -

“ ब्रम्हामनाने पायाने बांधलेली गाठ बहुजनांना हाताने सुटणार नाही.” – प्रा. डॉ. आर. जे. इंगोले
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजाला प्रबोधन करीत असतांना एका ठिकाणी म्हणतात, “ ब्रह्मामण हुशार असतात; परंतु बुद्धिमान नसतात.” आणि…
Read More » -

EVM मशिन हद्दपार करण्याचा उपाय !
EVM मशिन बद्दल सगळ्यांच्याच मनात साशंकता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयही याविषयी ऐकून घ्यायला तय्यार नाही. EVM एवजी…
Read More » -

देशाचे अर्थकारण व राजकारण !
सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून सगळे राजकीय पक्ष युती- आघाडी बनवून अथवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला तयार झाले आहेत. या…
Read More » -

छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते कुणाल शुक्ला यांनी “नरेंद्र मोदींच्या 9 वर्षांच्या शासनाबद्दल” एक खुले पत्र लिहिले आहे–
पत्रात त्यांनी 50 प्रश्न विचारले आहेत, ज्यांचे उत्तर व्हॉट्सॲप विद्यापीठाकडेही नाही . त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांकडून उत्तर मागितले आहे…
Read More »






