आर्थिकदेशदेश-विदेशभारतसंपादकीय

२०२२-२०२३ आर्थिक वर्षात ६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची उत्पादने निर्यात…

काल नवी दिल्ली येथे दूरस्थ प्रणालीद्वारे भारतीय मानक ब्युरोच्या ७७व्या स्थापना दिनाला संबोधित करताना बोलत होते. उच्च-गुणवत्तेची मानके भारताला उच्च महत्वाकांक्षा साध्य करण्यास व विकसित राष्ट्र बनण्यास मदत करतील असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केले. भारताने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची उत्पादने निर्यात केली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. देशातील ३४० हून अधिक जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सुविधा उपलब्ध आहे. २०१४च्या तुलनेत आजपर्यंत खेळण्यांच्या आयातीत ५२ टक्क्यांनी घट झाली असल्याचे गोयल यावेळी म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!