मुख्यपान
-

कोकणाच्या जनतेत असलेली संघटनात्मक ताकद कुठेही नसल्याने ती भारतीय बौद्ध महासभा ही मातृ संस्था वाढविणेसाठी कामी लावावी -ॲड. डॉ. एस के भंडारे
कणकवली – भगवान बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी धर्मांतरांनंतर त्याकाळी जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर बौद्ध विकास…
Read More » -

यापुढे विद्यार्थ्यांना विचारात घेतल्या शिवाय देश चालवू शकणार नाहीत -ॲड. डॉ. एस के भंडारे.
दहावी बारावी डिप्लोमा पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व अभ्यासिका उदघाटन मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निरंतर शिक्षण घेऊन देशात…
Read More » -

नळदुर्ग शहरात रिक्षाचालकां कडून मनमानी भाडे आकारणी सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्याची मागणी
रिक्षा व्यवसायाला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनासह परिवहन विभागाने संयुक्त मोहीम राबवुन कारवाई करावी नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहरात रिक्षांची संख्या…
Read More » -

आदिवासींच्या हक्काच्या निधी लूट प्रकरणी श्वेतपत्रिका काढा– राजेंद्र पातोडे
मुंबई, दि. ९ : जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासासाठीच्या आर्थिक तरतुदी आणि प्रत्यक्ष खर्चाचा मध्ये प्रचंड तफावत असून श्वेत…
Read More » -

” पँथर अभी जिंदा है.!
बाबांच्या महापरिनिर्वाणा पश्चात,होता गाठला कळस,पुढाऱ्यांच्या गटातटाने,सैरभैर होता समाज,आपसातील यादवीने,नव्हता लेक बापात,आणि बाप लेकात,जो तो गुंग होता,एकमेकांचे पाय खेचण्यात.! ह्या खडतर…
Read More » -

जपतलाईतील तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करा; राज्यातील सर्व वसतिगृह आश्रमशाळांचे १५ दिवसांत सामाजिक सर्वेक्षण करा- राजेंद्र पातोडे
मुंबई : दि.११ – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर…
Read More » -

बुद्धाचा धम्म वैज्ञानिक आहे त्यामुळे सर्वांनी धम्म अनुसरून विकास केला पाहिजे -ऍड डॉ एस के भंडारे –
मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पूर्वजाना जे चातुरवर्णाच्या बाहेर विषमतेत होते त्यांना समतेत आण्यासाठी बौध्द धम्म दिला तो…
Read More » -

युवाशक्ती पुढे मोदींना झुकावे लागले !
16 मे पासून शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणा व्हाव्यात, बेरोजगारी यासारख्या शिक्षण क्षेत्रातील प्रश्नावर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली एक अभियान सुरू केले त्याचाच एक भाग…
Read More » -

आरक्षण उप वर्गीकरण संविधान सामाजिक न्याय आणि बहुजन ऐक्या पुढील आव्हान
28 जुलै रोजी धाराशिव येथे होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी मोर्चाचे फलितसर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपयोगीकरणाच्या निकाला नंतर राज्य सरकारने आरक्षण उपर्गीकरण…
Read More » -

महाराष्ट्रात खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासाठी राज्यव्यापी विशेष तपासणी मोहीम राबवावी – महाराष्ट्र भेसळ मुक्त संघर्ष कृती समिती
महाराष्ट्र भेसळ मुक्त संघर्ष कृती समितीदिनांक : २४ जुलै २०२६छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र भेसळ मुक्त संघर्ष कृती समितीच्या वतीने महाराष्ट्राचे…
Read More »








