देश
-

ग्रामपंचायत निवडणूक अपूर्णांकातील असंवैधानिक जागा मोजणी, निवडणूक आयोगाने टोलविला ग्राम विकास कडे चेंडू.
अकोला : ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील अपूर्णांकातील जागा मोजण्याच्या अन्यायकारक पद्धती नियम ७ आणि शून्य लोकसंख्या असलेल्या भागात लादल्या जाणाऱ्या असंवैधानिक…
Read More » -

मागास वर्गीय आरक्षणाचे उप वर्गीकरण की जात अस्मितेचे वर्गीकरण,,,,?
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••ऍड अविनाश टी काले , अकलूज9960178213••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमुर्ती भूषण गवई यांनी मागासवर्गीय आरक्षणाचे उप वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनाला…
Read More » -

” अनुसूचित जातीच्या वर्गवारी ” विरोधात 30 जून 2026 रोजी मुंबईतील मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील व्हा.!
डॉ. भिमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन , “वर्गवारी, अनुसूचित जातीच्या आरक्षणाची.!” का उठता बसता, काकरव करता ,फायदा…
Read More » -

महाराष्ट्रातील घराणेशाहीचा अभ्यासवर्ग—— मनोहर हुवाळे
घराणेशही या विषयावर अनेकदा बोलून झाल्यामुळे आता त्यांत नावीन्य राहिले नाही. खरे तर तो विषय आता दुर्लक्षित होतो आहे. फार…
Read More » -

ग्रामपंचायत निवडणुकीत SC, ST, OBC आणि महिलांच्या आरक्षणाला छुपी कात्री!
शून्य लोकसंख्या असताना आरक्षण लादणे आणि अपूर्णांकाचे नियम असंवैधानिक; वंचित बहुजन युवा आघाडीचे राजेंद्र पातोडे आक्रमक, राज्य निवडणूक आयोगाकडे तीव्र…
Read More » -

बुद्धाच्या जागेवर काल्पनिक ब्रम्हाला प्रस्थापित करण्यात आले आहे.
स्तूपाचा जो केंद्रबिंदू असतो तेच विश्वाचे केंद्र असते. तिथूनचआऱ्याच्या रूपामध्ये स्तूपाचा गोलाकार अंडाकृती भाग बनविला जातो. तुपाच्या केंद्रामधून निघणारे आरे…
Read More » -

आर्थिक–शैक्षणिक स्वातंत्र्यानंतरही संघटनांची कमजोरी : दोष नेत्यांचा की समाजाचा?
समाज माध्यमातून साभार आज आंबेडकरी समाज उपाशी नाही. तो अनपढही नाही. घरं आहेत, नोकऱ्या आहेत, डिग्र्या आहेत, परदेशातून पैसे येतात,…
Read More » -

“सेवा निवृत्तांच्या पुनर्भेट संमेलना निमित्त.!”
” सेवा निवृत्तीनंतरची गाठभेट “ हुरहुर संपली, प्रतीक्षा सरली,दिवस उजाडला भेटीचा,जिवाच्या जीवलगांशी,पुन्हा एकवार यथेच्छ,हितगुज करण्याचा,पुन्हा आठवणी चाळण्याचा,मनसोक्त गप्पा मारण्याचा.! असे…
Read More » -

भारतावर आर्थिक संकट आले आहे
डॉ. प्रदीप पाटील भारतावर आर्थिक संकट आले आहे. देशभक्तीचे नाव घेणाऱ्या मोदीजी आणि त्यांचा पक्ष भाजपा यांना हिंदुत्वाचे रक्षण करायची…
Read More » -

कार्यकारणभावाचा सिद्धांत आणि ईश्वरी संकल्पना
कार्यकारणभाव चा सिद्धांत असे सांगतो की,” जिथे कार्य आहे तिथे कारण आहे,म्हणजेच कारणाशिवाय कार्य नाही.”याचा अर्थ असा की,माणसाचे व्यक्तिगत जीवनात,सार्वजनिक…
Read More »






