आमचे कुटुंब गरीबाचे असलेतरी त्यामधले वातावरणपुढारलेल्या कुटुबालाशोभेल. असे होते

डॉ बाबासाहेब आंबेडकर
जयभीम नमोबुद्धाय जयभीम 🙏
माझे वडील
**************
आमचे कुटुंब गरीबाचे असले
तरी त्यामधले वातावरण
पुढारलेल्या कुटुबाला
शोभेल. असे होते आमच्यामध्ये.
विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी
आमचे चारित्र्य सोज्जळ बनावे.
यासाठी आमचे वडिल अतिशय दक्ष असत सकाळी जेवायला
बसायच्या आधी ते आम्हाला
देवघरात बसुन भजने अभंग दोहे
म्हणायला लावीत अर्थातच आम्ही सारे त्यापैकी विशेषतः
मी नेहमीच अळंटळं करायचो कसेतरी चार अभंग अर्ध म्हणुन आम्ही
जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो
लगेच वडिल विचारायचे का रे आज
लवकर संपलं तुमचं भजन?
त्यांच्या या प्रश्नांला उत्तर देण्याच्या.
आधीच आम्ही. तेथून पसार झालेलो
असायचो. माझ्या दोन्ही बहिणी माझे
वडील बंधू देवघरात जमा झालेच
पाहिजे असा कडक नियम होता.
कोणी नसेल तर त्यांना कधीही क्षमा
करीत नसत.ज्यावेळी ते मोठ्या .
भक्तीभावाने संतांचे अभंग आणि
कबिराचे दोहे या म्हणत असत वडिलांचे पाठांतर फार चांगले असे
मला धार्मिक ढोंग मला बिलकुल
पसंत नव्हते ्ज्या धर्माच्या शिकवण
मुळे मनुष्याच्या अंत:करणात पाशवी वृत्ती काबुत आणल्याजात नाहीत तो धर्म कुचकामाचा आहे
असे बाबासाहेबांचे मत होते !!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर
जयभीम नमोबुद्धाय जयभीम
माझी आत्मकथा
पान नंबर. १६
🌹🍀🥀☘️🙏🙏🙏☘️🥀
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत