Day: April 19, 2024
-
दिन विशेष
दैनिक जागृत भारत च्या वाचकांसाठी लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची सविस्तर आकडेवारी व माहिती.
लोकसभा 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. बंगालमध्ये सर्वात जास्त तर बिहार मध्ये सर्वात कमी मतदान झाले.…
Read More » -
दिन विशेष
एक मतदान केंद्र असेही जिथे दुपार पर्यंत कोणी फिरकलेच नाही..
मुंगेर : लोकसभा 2024 च्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडल आहे. अनेक ठिकाणी उन्हाचा कडाका…
Read More » -
दिन विशेष
दि. १९ एप्रिल १९५३; सुर्यपुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर व महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचा मंगल परिणय दिन
भैयासाहेबांचे नारायणराव जाधव मित्र होते. त्या दोघांचे खूप घनिष्ठ संबंध होते. एक दिवस भैय्यासाहेब नारायणराव यांच्या खार येथील घरी गेले…
Read More » -
दिन विशेष
दिनविशेष १९ एप्रिल २०२४
आज दि. १९ एप्रिल २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सुक्कवारो, चेत मासो, शुक्रवार, चैत्र माहे. १९ एप्रिल १९३१…
Read More » -
निवडणूक रणसंग्राम 2024
सामंत पाठोपाठ भुजबळांना उमेदवारी सोडावी लागली; निवडून येणे सोडा निवडणुकीला उभेही राहता न येण्याची नामुष्की ?
नाशिक: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये किरण सावंत यांनी भाजपाच्या उमेदवारासाठी पायउतार झाल्याची घटना ताजी असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री…
Read More » -
कायदे विषयक
नरेंद्र दाभोळकर खून खटल्याचा निकाल १० मे रोजी; सरकार आणि बचाव पक्षाचा चा अंतिम युक्तिवाद पूर्ण
पुणे : देशभर गाजलेल्या दाभोळकर खून खटल्याचा निकाल जवळ आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची…
Read More » -
देश
मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर दहशतीचे वातावरण; गोळीबाराच्या घटनेत तीन व्यक्ती गंभीर जखमी
मणिपूर : लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मागील कांही महिन्यांपासून संवेदनशील असलेल्या मणिपूर मध्येही पहिल्या…
Read More » -
निवडणूक रणसंग्राम 2024
जळगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी एक पाऊल मागे; अर्ज भरण्या आधीच उमेदवारी मागे घेत असल्याचे प्रफुल्ल लोढा यांनी केले जाहीर.
जळगाव : लोकसभा 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वच पक्ष आपापल्या मतदार संघाचे अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत.…
Read More » -
महाराष्ट्र
विज्ञानवादी होऊ या, भारत अंधश्रध्दा मुक्त करुया..!
बाळाला काळे टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात बालमृत्यूदर शून्य असता ! गाडीला लिंबूमिरची लावून गाडीची सुरक्षा झाली…
Read More » -
मुख्य पान
बुद्ध धर्माच्या प्रतिक्रियेत महाभारत लिहिल्या गेले, डॉ. विलास खरात यांचा खुलासा
नागपुर/दै.मू.वृत्तसेवाइतिहासकार लोकांचे म्हणणे आहे कि महाभारत काल्पनिक आहे. पूश्यमित्र शूंगद्वारा राज ब्रहदरथची हत्या केल्यांनतर गुप्त काळापर्यंत महाभारत लिहिण्याचे काम सुरूच…
Read More »