Day: March 10, 2024
-
महाराष्ट्र

अंत्योदय लाभार्थींची क्रूर थट्टा.. फाटक्या टाकाऊ साड्या आणि देशाचा अपमान करणाऱ्या पिशव्यांची संतप्त नागरिकांकडून होळी .
परभणी: मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या वर कसलीही कडक कारवाई न करणारे आता स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत प्रत्येक अंत्योदय लाभार्थी…
Read More » -
महाराष्ट्र

संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज लेख शृंखला – १३
गुरू रविदास जयंती निमित्त पुष्प 13 वे.. संत रविदासजीने मनूवेदातील ब्राम्हण मुखातून,छत्रिय बाहूतून,वैश्य मांडीतून, शूद्र पायातून उत्पन्न झालेली जन्माआधारीत धर्म…
Read More » -
महाराष्ट्र

रिपब्लिकन पार्टी आँफ़ इंडिया (आर.के) बदलापूर शहर बैठक संपन्न.
मुंबई : दिनांक ०९/०३/२०२४ रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ़ इंडिया (आर.के) बदलापूर शहर मध्यवर्ती कार्यालय येथे लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात ॿैठक…
Read More » -
दिन विशेष

सावित्री माय.. तुझ्या लेकरांच अभिवादन !
त्यांचा धर्म जेव्हा सांगत होता;बालपणी तिने बापाच्या आज्ञेत रहावे.तारुण्यात भावांच्या नजरेच्या गुलामीत करावं नखाकडे पाहुन जीवन व्यतित. विवाहानंतर कुंकवाच्या धन्याच्या…
Read More » -
दिन विशेष

सावित्रीमाईस पत्र ..
प्रिय,सावित्रीमाई ,जय जोती ! जय क्रांती !! पत्र लिहीण्यास कारण की माई आज तुझा स्मृतीदिन. माई, तु गरिबांची उपेक्षीतांची अखंड…
Read More » -
महाराष्ट्र

भगवान बुद्धांची शिकवण – भाग ८७
अहिंसा तत्त्वाचे टीकाकारअहिंसा तत्त्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे होते की, त्यामुळे पापाचा अप्रतिकार व शरणागती…
Read More » -
महाराष्ट्र

१० मार्च .. माता सावित्रीमाईचा स्मृती दिवस !
देश बदलण्याची ताकद जर कुणात असेल तर ती आहे बहुजन महामानव व महामातां मध्ये यापैकी एक दांपत्य म्हणजे फुले दांपत्य.…
Read More » -
महाराष्ट्र

जात चोर व त्याचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, नौकरी वरील दुष्परिणाम – एक राष्ट्रीय समस्या की षडयंत्र ?
ॲड. अविनाश टी काले , अकलूजमो न 9960178213 महाराष्ट्रातील बहुतेक चळवळीचे नेते हे मला व्यक्तिगत रित्या व्हॉट्सॲप चे माध्यमातून जोडले…
Read More » -
महाराष्ट्र

आयु. राजेंद्र कसबे यांनी आपल्या जीवनामध्ये गौतम बुध्दाच्या शिकवणुकीचा स्वीकार करून व्यसनाधिनतेपासून कायमची मुक्ती मिळवली !
आयु. राजेंद्र कसबे यांना दैनिक जागृत भारत च्या वतीने सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा…! मुंबई : दिनांक 09/03/2024 रोजी मातोश्री रमाई उत्कर्ष…
Read More » -
महाराष्ट्र

नव्या पिढीचे दुषण (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीतून)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी मनुस्मृतीचे दहन करून त्या जागी भारतीय संविधानाची निर्मिती करून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ह्या प्रणालीनुसार…
Read More »







