Month: March 2024
-
महाराष्ट्र

लोकशाही वाचविण्याचा ठेका एकट्या वंचीतलाच दिला आहे काय ?
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006 सध्या वंचीत बहूजन आघाडीच्या आणि महा विकास आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे…
Read More » -
महाराष्ट्र

मथुरा ही श्रीकृष्णाची नगरी नसून तथागत बुद्ध आणि त्यांच्या अनुयायांचा बालेकिल्ला होता.. !
मथुरा जर भगवान श्रीकृष्णाची आहे तर मग तिथे भगवान श्रीकृष्णाची एकही मूर्ती उत्खननामध्ये न सापडता भगवान बुद्ध यांच्या मुर्त्या का…
Read More » -
आर्थिक

महाराष्ट्र राज्य शासनाच्या लेक लाडकी योजनेत १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित..
लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी…
Read More » -
नागपूर

अखेर जी.एन.साईबाबा आणि सहकाऱ्यांना न्याय. कोणतेही पुरावे नसताना इतका काळ अटक केल्या बद्दल न्यायालयाचे कडक शब्दात ताशेरे.
नक्षलवाद्यांशी कथित संबंधांच्या आरोपांखाली अटक झालेले प्राध्यापक जी.एन.साईबाबा आणि इतर पाच जणांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं निर्दोष मुक्तता…
Read More » -
महाराष्ट्र

ईव्हीएम मशीन लोकशाही साठी घातक – जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांचा “ईंडीया अगेंस्ट ईव्हीएम” च्या आंदोलनाला जाहीर पाठींबा.
नागपूर (प्रतिनिधी) दि. ईव्हीएम मशीन बद्दल वर्ष२०१४साली एक मोठे अधिकारी आले होते। त्यांनी मला ईव्हीएम मशीन मध्दे मोठा घोळ असुन…
Read More » -
महाराष्ट्र

सांगा कुठले स्वातंत्र्य भोगतो आहोत आपण…? अनिता देशमुख सरदार
खळगी भरते आज खोट्या राजकारणांचीकर्जाच्या ढिगार्याखाली मरतो आहे शेतकरीघेईल कोण दाद मरणासन्न अवस्थेचीनवयुकांच्या पदव्या मागतात रोज माधूकरीसांगा कुठले स्वातंत्र्य भोगतो…
Read More » -
महाराष्ट्र

संकेत भोसले ह्या महाविद्यालयीन विध्यार्थ्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपिंना कठोर शासन मिळावे- मा. यशवंत गायकवाड
आज दि.5 मार्च 24 रोजी संकेत भोसले ह्या महाविद्यालयीन विध्यार्थ्यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपिंना कठोर शासन मिळावे ह्या मागणीचे निवेदन…
Read More » -
भारत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२+ विचार .
माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. वाचाल तर वाचाल. शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !…
Read More » -
महाराष्ट्र

आंबेडकरी चळवळीचे प्रखर नेतृत्व – कर्मवीर बाबू हरिदास आवळे.
ज्या समाजाची हीन दिन अवस्था होती, पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक मिळत होती, स्वाभिमान शून्य जिवन व्यापन करावे लागत होते त्या…
Read More » -
आर्थिक

“सोने तारण कर्ज तात्काळ थांबवा” – RBI चे IIFL वित्त कंपनीला आदेश.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या शिखर बँकेने IIFL या सोने गहाण ठेवून वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीला सोने कर्ज…
Read More »









