भारतमहाराष्ट्रमुख्यपान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२+ विचार .

  1. माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. 
  2. वाचाल तर वाचाल.
  3. शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !
  4. जो पर्यंत तुम्ही सामाजिक स्वतंत्रता मिळवत नाही तोपर्यंत न्यायालयाने कितीही स्वतंत्रता दिली तरी ती तुमच्या काही कामाची नाही.
  5. माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
  6. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी. 
  7. ज्या दिवशी मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा ग्रंथालयात जाऊ लागतील त्या दिवशी भारत महासत्ता बनेल. 
  8. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
  9. आकाशातील ग्रह-तारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग ? 
  10. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवण्याच आहे अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
  11.  जो धर्म जनमापासूनच एकाद्याला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ बनवत असेल तर तो धर्म नाही तर गुलाम बनवायचे षडयंत्र आहे.
  12. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!